परभणी जिल्ह्याचे तापमान मागील एप्रिल महिन्यामध्ये सरासरीपेक्षा चार अंश डिग्री सेल्सिअस म्हणजेच तब्बल 44 अंश डिग्री सेल्सिअस एवढे वाढले आहे मे महिन्यात देखील या तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे जर ढगाळ वातावरण झाले तर मात्र काही अंशी तापमानात घट होऊ शकते पण सरासरीपेक्षा चार ते पाच टक्के तापमानात वाढ झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांची देखील काळजी घ्यावी लागणार आहे केळी ऊस आणि फळबागा जपण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्या पिकांना पाणी द्यावे. त्याचबरोबर दुपारी बारा ते सायंकाळी चार पर्यंत उन्हामध्ये बाहेर फिरू नये. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे आपले पशुधन देखील शेतकऱ्यांनी जपावे होईल तेवढे सावलीमध्ये त्यांची निवाऱ्याची व्यवस्था करावी असे म्हणत हवामान तज्ञ कैलास डाखोरे यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
परभणी जिल्ह्याचे तापमान मागील एप्रिल महिन्यामध्ये सरासरीपेक्षा चार अंश डिग्री सेल्सिअस म्हणजेच तब्बल 44 अंश डिग्री सेल्सिअस एवढे वाढले आहे मे महिन्यात देखील या तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे जर ढगाळ वातावरण झाले तर मात्र काही अंशी तापमानात घट होऊ शकते पण सरासरीपेक्षा चार ते पाच टक्के तापमानात वाढ झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांची देखील काळजी घ्यावी लागणार आहे केळी ऊस आणि फळबागा जपण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्या पिकांना पाणी द्यावे. त्याचबरोबर दुपारी बारा ते सायंकाळी चार पर्यंत उन्हामध्ये बाहेर फिरू नये. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे आपले पशुधन देखील शेतकऱ्यांनी जपावे होईल तेवढे सावलीमध्ये त्यांची निवाऱ्याची व्यवस्था करावी असे म्हणत हवामान तज्ञ कैलास डाखोरे यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.






