• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • India And Bangladesh Border Fencing Dispute

बांगलादेशचा भारतावर 1975 च्या सीमा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप; बॉर्डर फेंसिंग तणावात वाढ

एकीकडे भारत आणि बांगलादेशमध्ये हिंदूवरील अत्याचारावरुन विवाद सुरु आहे तर दुसरीकडे दोन्ही देशांतील सीमेवरील तणावात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सीमारेषेवर फेंसिंग करण्यासंदर्भातील वाद.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 13, 2025 | 07:20 PM
India and Bangladesh border fencing dispute

बांगलादेशचा भारतावर 1975 च्या सीमा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप; बॉर्डर फेंसिंग तणावात वाढ(फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ढाका: एकीकडे भारत आणि बांगलादेशमध्ये हिंदूवरील अत्याचारावरुन विवाद सुरु आहे तर दुसरीकडे दोन्ही देशांतील सीमेवरील तणावात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सीमारेषेवर फेंसिंग करण्यासंदर्भातील वाद. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाका येथील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना तातडीने बोलावून या विषयावर चिंता व्यक्त केली आहे. या चर्चेत बांगलादेशच्या परराष्ट्र सचिव मोहम्मद जशीम उद्दीन यांनी भारताच्या वर्तणुकीविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

वादाचे मूळ कारण

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशने भारतावर आरोप केला आहे की, भारत पाच ठिकाणी फेसिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी या प्रयत्नाला 1975 च्या सीमा कराराचे उल्लंघन म्हटले आहे. 4,156 किमी लांब सीमारेषेवर भारताने आतापर्यंत 3,271 किमीवर कंटीले तार लावले आहेत. उर्वरित 885 किमीवर फेंसिंग करणे बाकी आहे, परंतु या प्रक्रियेला बांगलादेशचा विरोध आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तुर्की-पाकिस्तान-बांगलादेश युती; भारतासाठी नवा धोका? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

बांगलादेशची भूमिका

बांगलादेशच्या गृहमंत्रालयाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम यांनी सांगितले की, सीमा सुरक्षेसाठी फेंसिंग केल्याने स्थानिक नागरिक आणि बॉर्डर गार्ड बांग्लादेश (BGB) यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांनी असा आरोप केला की, 1974 च्या करारानुसार, सीमा रेषेच्या 150 गजाच्या आत कोणतेही बांधकाम दोन्ही देशांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. 1974 च्या कराराअंतर्गत, बांगलादेशने बेरूबाडी भारताला हस्तांतरित केले होते, तर भारताने तीन बीघा कॉरिडॉर बांगलादेशाला 24 तास खुला ठेवण्याचे मान्य केले होते. मात्र, बांगलादेशचा आरोप आहे की भारताने हा कॉरिडॉर पूर्वी काही वेळेसाठीच खुला ठेवला होता.

भारताची भूमिका

बांगलादेशच्या या आरोपावर भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी फेंसिंगसंदर्भात दोन्ही देशांत आधीच सहमती झाले असल्याचे सांगितले. त्यांनी सीमावर्ती भागांतील तस्करी, गुन्हेगारी आणि मानव तस्करी थांबवण्यासाठी फेंसिंग गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच, भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) आणि बांगलादेशमधील समकक्ष संस्थांदरम्यान चर्चेची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

वादाचे परिणाम

सीमारेषेवरील फेंसिंगमुळे भारत आणि बांगलादेशमधील ऐतिहासिक संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बांगलादेशने भारताला सहकार्याची विनंती केली आहे, तर भारताने आपली सुरक्षा आणि तस्करीविरोधी उपाय यासाठी फेंसिंग गरजेचे असल्याचे ठामपणे मांडले आहे. दोन्ही देशांमध्ये हा वाद चर्चेतून सोडवला जाईल, अशी अपेक्षा आहे.

तुर्की-पाकिस्तान-बांगलादेश युती

एकीकडे बांगलादेश आणि भारतामध्ये फेसिंग आणि हिंदूंवरील अत्याचारामुळे संबंध बिघडच असताना याचा फायदा तुर्की आणि पाकिस्तानाला होत आहे. बांगलादेश तुर्की आणि पाकिस्तानसोबत मिळून विविध क्षेत्रांमध्ये संबंध प्रस्थापित करत आहेत. यामुळे भारतासाठी नवीन धोका निर्माण झाला असून भारताला सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘याची किंमत मोजावी लागेल’; ट्रुडोंचे माजी सहाय्यक जगमित सिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा

Web Title: India and bangladesh border fencing dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार
1

अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार

शेख हसीना बांगलादेशात परतणार? अंतरिम सरकारसमोर ठेवल्या ‘या’ अटी
2

शेख हसीना बांगलादेशात परतणार? अंतरिम सरकारसमोर ठेवल्या ‘या’ अटी

कोण आहेत सर्जियो गोर? ज्यांची भारतातील अमेरिकन राजदूत म्हणून करण्यात आली नियुक्ती
3

कोण आहेत सर्जियो गोर? ज्यांची भारतातील अमेरिकन राजदूत म्हणून करण्यात आली नियुक्ती

Delhi Bomb Blast: ब्रिटनने जारी केली नवीन Travel Warning; भारतातील ‘या’ भागात प्रवास करण्यास सक्त मनाई
4

Delhi Bomb Blast: ब्रिटनने जारी केली नवीन Travel Warning; भारतातील ‘या’ भागात प्रवास करण्यास सक्त मनाई

ताज्या बातम्या

पुढे वाचा
निवडणूक आयोग अन् राहुल गांधींमध्ये बिनसलं; प्रतिज्ञापत्र मागताच काढतात पळ

निवडणूक आयोग अन् राहुल गांधींमध्ये बिनसलं; प्रतिज्ञापत्र मागताच काढतात पळ

Nov 13, 2025 | 01:15 AM
Delhi Bomb Blast: दिल्लीतील स्फोटानंतर ‘दहशतवाद्यांचा’ जल्लोष; फुलांनी केले स्वागत; Video पहिला तर तुमचेही रक्त खवळेल!

Delhi Bomb Blast: दिल्लीतील स्फोटानंतर ‘दहशतवाद्यांचा’ जल्लोष; फुलांनी केले स्वागत; Video पहिला तर तुमचेही रक्त खवळेल!

Nov 12, 2025 | 10:05 PM
Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Nov 12, 2025 | 09:41 PM
Delhi Bomb Blast होणार याची आधीच झाली होती भविष्यवाणी? Viral पोस्टने उडाली एकच खळबळ

Delhi Bomb Blast होणार याची आधीच झाली होती भविष्यवाणी? Viral पोस्टने उडाली एकच खळबळ

Nov 12, 2025 | 09:38 PM
PAK vs SL 1st ODI : 36 वर्षांनंतर पाकिस्तानचा पुन्हा ‘तो’ कारनामा! भारतासोबत जोडला जातोय ‘खास’ संबंध 

PAK vs SL 1st ODI : 36 वर्षांनंतर पाकिस्तानचा पुन्हा ‘तो’ कारनामा! भारतासोबत जोडला जातोय ‘खास’ संबंध 

Nov 12, 2025 | 09:35 PM
पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवर होणारे परिणाम! जाणून घ्या

पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवर होणारे परिणाम! जाणून घ्या

Nov 12, 2025 | 09:23 PM
Ahilyanagar News: पांढरीपूल घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प! खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण

Ahilyanagar News: पांढरीपूल घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प! खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण

Nov 12, 2025 | 09:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.