(फोटो सौजन्य: Pinterest)
UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट
पॅकेजमध्ये ‘या’ स्थळांचा समावेश
देशातील अशा प्रकारच्या पहिल्या उपक्रमांपैकी हा एक आहे. आयआरसीटीसीचे विस्तृत रेल्वे जाळे आणि पर्यटन कौशल्य यांची सांगड महाराष्ट्र वन विभागाच्या संवर्धन उपक्रमांशी घातली जाणार आहे. लवकरच महाराष्ट्र वन्यजीव पर्यटन पॅकेजेस’ सुरू करणार आहे. यामध्ये निश्चित रेल्वे तिकीट, निवास, स्थानिक वाहतूक आणि हमीदार वन्यजीव सफारी परवाने समाविष्ट असतील. ही पॅकेजेस वन्यजीवाप्रेमी, छायाचित्रकार, पक्षी निरीक्षक, कुटुंबे, पर्यटकांसाठी तयार करण्यात आली आहे.
जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…
आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागातील समूह महाव्यवस्थापक गौरव झा म्हणाले की, “समूह महाव्यवस्थापक हा करार महाराष्ट्रातील शाश्वत वन्यजीव पर्यटनासाठी 66 महत्वाचे पाऊल आहे. यामुळे पर्यटकांना सुलभ प्रवेश मिळेल आणि जबाबदार पर्यटनाला बळकटी मिळेल. या भागीदारीमुळे वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृत्ती वाढेल, स्थानिकांना रोजगार मिळेल आणि महाराष्ट्र देशातील अग्रगण्य वन्यजीव पर्यटन स्थळ म्हणून पुढे येईल”.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






