• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Amaal Mallik Breaks Silence On Family Post Relationship With Armaan And Daboo

नैराश्यानंतर कुटुंबाशी संबंध तोडण्याबाबत अमाल मलिकने सोडले मौन, म्हणाला- ‘माझे पालक…’

बॉलिवूड गायक अमाल मलिकने नुकतेच नैराश्याचे कारण देत आपल्या कुटुंबाशी असलेले संबंध तोडण्याची घोषणा केली होती. आता गायकाने त्या पोस्टनंतर त्याच्या कुटुंबाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 16, 2025 | 05:36 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमाल मलिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याच्या कुटुंबासोबतचे नाते संपवण्याबद्दल बोलून चाहत्यांना धक्का दिला होता. तो त्याच्या नैराश्यासाठी त्याच्या पालकांना जबाबदार धरत होता. अमाल म्हणाला होता की, गेल्या अनेक वर्षांपासून त्याला असे वाटून दिले जात आहे की दिवसरात्र कठोर परिश्रम करूनही तो त्यांच्या प्रियजनांना सुरक्षित जीवन देण्यात अपयशी ठरला आहे. त्याने सांगितले होते की आतापासून तो त्याच्या कुटुंबाशी फक्त व्यावसायिक संभाषण करेल.

यांनतर गायकाने कुटुंबाची प्रतिक्रिया दिली आहे, ‘माझ्या आईवडिलांना खूप वाईट वाटले.’ पण ती रागाच्या भरात लिहिलेली पोस्ट नव्हती, तर ती खूप दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग होता. बॉलिवूड गायक अमाल मलिकने नैराश्यानंतरच्या त्याच्या पोस्टबाबत या सर्व गोष्टी सांगितल्या. त्या गायकाने त्याच्या कुटुंबाची त्यावर काय प्रतिक्रिया होती ते सांगितले. शेवटी त्याने हे पाऊल का उचलले? याचे कारण आता गायकाने स्पष्ट केले आहे.

“पण तुम्ही हिंदूंना का शिवीगाळ करताय?”, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांच्यावर गायक जावेद अख्तर संतापले

‘आपल्या जवळच्या लोकांनाही आपले दुःख समजू शकत नाही’
अमाल पुढे म्हणाला की, ‘लोकांना अनेकदा असे वाटते की कौटुंबिक बाबी सार्वजनिक करू नयेत, परंतु कधीकधी आपल्या जवळचे लोकही आपले दुःख समजू शकत नाहीत. मी, अरमान, आई-बाबा, आम्ही चौघेही एक मजबूत युनिट आहोत. पण प्रत्येक व्यक्तीच्या आत एक संघर्ष असतो, जो बाहेरून दिसत नाही. कदाचित अरमानही काहीतरी लपवत असेल, जसे मी करत आहे.’ असे गायक म्हणाला.

कुटुंबाची प्रतिक्रिया काय आहे?
या भावनिक प्रकरणानंतर सर्वात मोठा प्रश्न असा होता की यामुळे अमालच्या कुटुंबात दुरावा निर्माण झाला का? यावर उत्तर देताना तो म्हणाला, ‘माझे पालक थोडे दुखावले होते, पण त्यांना माझ्या भावना समजल्या. या संभाषणामुळे आम्ही पुन्हा जवळ आलो आहोत. आता आम्ही एकमेकांशी अधिक मोकळेपणाने बोलू शकतो. ‘ असे त्याने म्हटले आहे.

परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ मधून माघार घेतली? इतके टोकाचे पाऊल उचलण्यामागील खरं कारण काय

भाऊ अरमानसोबतच्या नात्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली
अरमानबद्दल विचारले असता, अमाल भावुक झाला आणि म्हणाला, ‘जगाला माझ्या अरमानशी असलेल्या नात्याबद्दल माहिती आहे. ते नाते इतके मजबूत आहे की ते काहीही बदलू शकत नाही. आमच्यातील प्रेम नेहमीच राहील.’ असे त्याने म्हटले आहे.

अमाल मलिकने पोस्टमध्ये काय लिहिले?
२० मार्च २०२५ रोजी संगीतकार-गायक अमाल मलिक यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘मी आता अशा जागी पोहोचलो आहे जिथे माझी शांती हिरावून घेतली गेली आहे. यामुळे मी नैराश्यात आहे. यासाठी मी स्वतःला आणि माझ्या जवळच्या लोकांना दोष देतो. जड अंतःकरणाने मी जाहीर करतो की मी माझ्या जवळच्या लोकांशी असलेले माझे संबंध संपवत आहे.’ असे त्याने म्हटले होते. अमालच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

Web Title: Amaal mallik breaks silence on family post relationship with armaan and daboo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 05:36 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Famous Singer

संबंधित बातम्या

लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका
1

लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका

‘आमचा कोणताही प्लॅन नव्हता…’ लग्नाच्या एक वर्षानंतर ‘बालिका वधू’ने शेअर केली Good News? अभिनेत्रीने स्वतःच दिली हिंट
2

‘आमचा कोणताही प्लॅन नव्हता…’ लग्नाच्या एक वर्षानंतर ‘बालिका वधू’ने शेअर केली Good News? अभिनेत्रीने स्वतःच दिली हिंट

३७ वर्षानंतर बंद होणार मुलांचे आवडते कार्टून ‘Doraemon’, काय आहे यामागचे कारण?
3

३७ वर्षानंतर बंद होणार मुलांचे आवडते कार्टून ‘Doraemon’, काय आहे यामागचे कारण?

रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण; मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एन्ट्री!
4

रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण; मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एन्ट्री!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

Jan 08, 2026 | 11:23 PM
Mumbai Local Fire: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग

Mumbai Local Fire: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग

Jan 08, 2026 | 10:24 PM
Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या

Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या

Jan 08, 2026 | 10:15 PM
नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

Jan 08, 2026 | 09:39 PM
पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

Jan 08, 2026 | 09:38 PM
सगळ्या कंपन्या ‘या’ Two Wheeler कंपनीसमोर नतमस्तक! तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन पूर्ण, रचला नवा इतिहास

सगळ्या कंपन्या ‘या’ Two Wheeler कंपनीसमोर नतमस्तक! तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन पूर्ण, रचला नवा इतिहास

Jan 08, 2026 | 09:37 PM
Vijay hazare trophy 2025-026 : सरफराज खानने घडवला इतिहास! 51वर्षांनंतर केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच फलंदाज

Vijay hazare trophy 2025-026 : सरफराज खानने घडवला इतिहास! 51वर्षांनंतर केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच फलंदाज

Jan 08, 2026 | 09:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.