आंध्र प्रदेशातील नरसारावपेटमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेने पोलिसांसह सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे. घरातून २० लाख रुपये आणि ३१७ ग्रॅम सोनं चोरीला गेल्यानंतर चोराने काही दिवसांनी तब्बल १९ लाख रुपये आणि एक…
Rikshaw Driver Viral Video : आता दिवसाही महिला सुरक्षा नाहीत? रिक्षाचालकाने महिलेजवळ केली नको ती मागणी अन् घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्स संतापले. महिलेने आपला अनुभव शेअर करत घडलेला संपूर्ण…
आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे कोरोनासदृश लक्षणे आणि फुफ्फुसांमध्ये गंभीर संसर्ग झाल्यानंतर 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी आरोग्य विभागाने रुग्णाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान…
Escalator At Home : वय वाढलं पण प्रेम कमी झालं नाही...! पत्नीचा त्रास समजून घेऊन आंध्र प्रदेशातील एका पतीने अनोखा जुगाड केला. आपल्या कलेचा वापर करत घरातच एस्कलेटर बनवला आणि…
Helicopter Navigation System : हेलिपोर्टवर हेलिकॉप्टर संचालनासाठी देशाच्या पहिल्या स्वदेशी पॉईंट-इन स्पेस (PINS) इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे भारतीय हेलिकॉप्टर सेवा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम होईल.
आंध्र प्रदेशमध्ये प्रेमसंबंधातून धक्कादायक हत्येचा प्रकार समोर आला आहे. रामादेवी या महिलेने प्रियकर गोपीसाईसोबत मिळून पती पुल्ला दुर्गा प्रसाद यांची हत्या केल्याचा आरोप आहे. पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव…
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये भीषण औद्योगिक दुर्घटना घडली असून सुमारे 1500 डिग्री तापलेल्या द्रवरूप स्टीलचा प्रवाह कोसळल्याने 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक कामगार गंभीररीत्या भाजले असून…
आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनममधून धक्कादयक बातमी उघडकीस आली असून इथे पतीनेच पत्नीची निघृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
अभिनेता-राजकारणी 'थलपती विजय' यांच्या नेतृत्वाखालील 'तामिझगा वेट्री कझगम' (TVK) हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.या प्रभावी यशामागे त्यांच्या प्रचारातील अनेक आश्वासने कारणीभूत आहेत.
Andhra Pradesh Capital Change History: आंध्र प्रदेशने आपली राजधानी तीन वेळा का बदलली? कुर्नूल, हैदराबाद आणि आता अमरावती; या ऐतिहासिक बदलांची संपूर्ण माहिती येथे वाचा.
भारतामधील एका राज्याची राजधानी तब्बल तीन वेळा बदलण्यात आली आहे. या राज्यावर अनेक राजवंशांनी राज्य केले असून, त्याचा इतिहास अत्यंत रंजक आहे. राजधानी बदलामागील कारणे आणि ऐतिहासिक घडामोडी जाणून घेणे…
आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणाने लग्नाला नकार दिल्यामुळे 16 वर्षीय मुलीचा घरात घुसून चाकूने गळा चिरून खून केला. अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला; आरोपीला पोलिसांनी अटक केली.
3 Girls Drowning Video : एक चूक अन् तीन किशोरवयीन मुलींवर काळाचा घाला! आंध्र प्रदेशातील या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरवली असून याच तीन तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली…
अनेक वर्षांच्या राजकीय संघर्ष आणि अनिश्चिततेनंतर, अमरावतीला अधिकृतपणे आंध्र प्रदेशची कायमस्वरूपी राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री नायडू यांनी आनंद व्यक्त केला.
लोकसभेमध्ये आंध्र प्रदेश पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२६ मंजूर केले. या विधेयकानुसार अमरावतीला राज्याची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून कायदेशीर दर्जा देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की पत्नीला माहेरातून मिळालेल्या मालमत्तेवर पतीचा कोणताही हक्क नाही. त्यावर तिचा पती किंवा त्याच्या वारसांचा कोणताही हक्क असणार नाही.
सहारा प्राइम सिटी जमीन घोटाळ्याप्रकरणी कारवाई करताना, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कंपनी आणि तिच्या अधिकाऱ्यांच्या ओडिशा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील अनेक ठिकाणी छापे टाकले आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहे.
आंध्र प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली आहे..
social media ban Andhra Pradesh: आंध्र प्रदेश सरकार १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याबाबत विचार करत आहे. आयटी मंत्री नारा लोकेश यांनी दावोसमध्ये ही माहिती दिली.