Central District Bank Director : बॅकिंग कायदा सुधारणा अधिनियमाची अंमलबजावणी होणार असल्याने वर्षानुवर्षे जिल्हा बँकेवर वर्चस्व राखून राजकारण करत आलेल्या मंडळींना मोठा दणका बसणार आहे.
जागतिक स्तरावर मोठ्या उलाढाली होत असताना बँक क्षेत्रात HDFC बँक पुन्हा एकदा चर्चेत आली. बँकेचे माजी अध्यक्ष अतानू चक्रवर्ती यांनी दिलेला अचानक राजीनामा आणि आता बँकेने आपल्या १२ अधिकाऱ्यांवर कठोर…
१ एप्रिल २०२६ पासून, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बंधन बँक त्यांच्या एटीएम नियमांमध्ये सुधारणा करणार आहेत. या बदलांमध्ये मोफत व्यवहारांवरील मर्यादा, रोख रक्कम आणि अतिरिक्त शुल्क यामध्ये बदल…
आपले पैसे सुरक्षित ठेवण्याचा बँक खाते हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. कधीकधी, बँका ग्राहकाला न विचारता त्याच्या खात्यातून पैसे काढतात. बँक असे करू शकते का? चला जाणून घेऊया.
एप्रिल महिन्यात विविध राज्यांमध्ये बँका एकूण १४ दिवस बंद राहतील. आरबीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पुढील महिन्यात चार रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवार व्यतिरिक्त, विविध ठिकाणी बँका आठ दिवस बंद…
१ एप्रिल २०२६ पासून, क्रेडिट कार्डबाबत अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. हे प्रस्तावित बदल आयकर कायदा २०२५ अंतर्गत लागू केले जाणार आहेत. नवीन नियमांमुळे तुमच्या क्रेडिट कार्ड वापरावरील देखरेख…
पीडीसीसी बँकेला यंदाच्या खरीप हंगामासाठी २०६४ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, बँकेने हे उद्दिष्ट ओलांडत २४९० कोटी रुपयांचे, म्हणजेच सुमारे १२० टक्के कर्जवाटप पूर्ण केले आहे.
एप्रिल २०२६ महिन्यात सण, कार्यक्रम आणि नियमित आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमुळे देशभरातील बँका १४ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेत जाण्याचे नियोजन करण्याआधी ही बातमी सविस्तर वाचा.
इराण सध्या गंभीर आर्थिक संकट आणि युद्धाचा सामना करत आहे. गगनाला भिडलेल्या महागाईला प्रतिसाद म्हणून, इराणी सरकारने १० दशलक्ष रियालची नवीन नोट जारी केली आहे. ही इराणच्या इतिहासातील सर्वात मोठी…
मार्च महिन्यात तिसऱ्या आठवड्यात १६ मार्च पासून ते २२ मार्चपर्यंत बँका अनेक दिवस बंद राहतील. पण नेमकी काय कारणं आहे की बँकांना सुट्ट्या आहेत. ते जाणून घेऊनच कामाचं नियोजन करा.
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा धोकादायक टप्पा गाठला आहे. इराणच्या संयुक्त लष्करी कमांड, खातम अल-अंबिया मुख्यालयाने बुधवारी एक मोठी आणि धक्कादायक घोषणा केली.
सायबर गुन्हेगारांमुळे आपल्या कष्टाचे पैसे गमवावे लागतात. अशा पीडित ग्राहकांना मोठा दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक प्रस्ताव मांडला आहे.
तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं असेल आणि तुमच्याकडे आयटी (IT), सायबर सुरक्षा किंवा जोखीम व्यवस्थापन म्हणजेच Risk Management यांसारख्या क्षेत्रांतील अनुभव असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे आता इराणमधील दुसऱ्या क्रमांकाच्या खाजगी बँकेच्या मुंबई शाखेच्या मान्यतेवर RBI कडून निर्णय लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कार्यक्रमात विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर चौकशीच्या नावाखाली संस्थांवर दडपशाही केल्याचा आरोप करत सहकार चळवळीला पुन्हा गतवैभव मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्याचे आवाहन करण्यात आले.
बँक खाते गोठवणे हे कोणत्याही ग्राहकासाठी एक मोठी गैरसोय असू शकते, कारण त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार थांबतात. बँका सामान्यतः संशयास्पद हालचाली किंवा सुरक्षेचा मोठा धोका आढळल्यावर हे पाऊल उचलतात.
19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये बँकांना अधिकृत सुट्टी असेल. आरबीआयच्या सुट्टी कॅलेंडरनुसार प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्या वेगवेगळ्या असतात.
बँकांचा मोठा आधार असलेल्या बचतीत सातत्याने घट होत असल्याबद्दल बँकिंग क्षेत्रा चिंतेत आहे. घटते बचत दर त्यासाठी एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे बँकांना बचत वाढविण्यासाठी बँकिंग कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्याची गरज…
आरबीआयने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि बँकांकडून चुकीच्या विक्रीवर कारवाई करण्यासाठी नवीन मसुदा नियम जारी केले आहेत. हा मसुदा १ जुलै २०२६ पासून लागू होईल. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल.
सरकारी बचत योजना मुदत ठेवींपेक्षा चांगले व्याजदर देतात, तरीही बहुतेक योजना पोस्ट ऑफिसपुरत्या मर्यादित आहेत. पोस्ट ऑफिसची संख्या कमी होत असताना, त्या सर्व बँकांमध्ये उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.