दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
Rahul Gandhi Press Conference Live : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपच्या अडचणीत वाढ केली आहे. 'हायड्रोजन बॉम्ब' फोडणार असं सांगत मत चोरीवर अनेक खुलासे केले…
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची चूरशीची निवडणूक बुधवारी पार पडली . या निवडणुकीत पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता निवडून आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
बिहारमधील 'वोटर अधिकार यात्रे'दरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे. भर गर्दीतून एका तरुणाने राहुल गांधींना Kiss करून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
PM Modi Bihar Gayaji Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधान (१३० व्या) दुरुस्ती विधेयकावर म्हटले की, जर भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवायची असेल, तर कोणीही कारवाईच्या कक्षेबाहेर राहू नये.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन निवडणूक लढवली होती, परंतु बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत त्यांच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्य निवडणूक आयोगानेही या दिशेने कामाला गती दिली आहे. आयोग विभागाने नेमकं काय म्हटलं आहे?
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या एसआयआरच्या पहिल्या मसुद्यात ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, ज्यामुळे विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर सतत हल्ला करत आहेत.
Vice Presidential Election News : भारतीय निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ९ सप्टेंबरला मतदान होणार आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे जेडीयू खासदार गिरधारी यादव यांनी बिहारमधील मतदार यादी पुनरावृत्ती (एसआयआर) वर आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत व्यक्ती आढळले आहेत.
Chandrapur District Bank News : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर भारतीय जनता पक्षाने प्रथमच एकहाती सत्ता मिळविली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यतर्वी सहकारी बॅंकेच्या 21 पैकी 15 संचालक हे भाजपचे आहेत.
अंबरनाथमध्ये जागेसाठी नगरपालिकेच्या सभागृहांमध्ये गुरुवारी 17 जुलै रोजी या निवडणूक प्रक्रियेमध्ये यामध्ये दोन युनियनच्या सहा सदस्यांची बिनविरोध निवड झाली, महिलांसाठी राखीव ठेवलेली जागा यामध्ये ज्योती हुमणे याचा विजय.
विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढलेले परिपत्रक म्हणजेच मतचोरी केल्याचा आणखी एका पुरावा आहे, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
भाजपाची मतचोरी पकडली गेल्याने देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये माळेगाव कारखान्याला देतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून इच्छुक असलेले उमेदवार आता आपल्या भागात सक्रिय झाले आहेत.