Muneeba Ali Runout: ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी सलामीवीर मुनीबा अली (१२ चेंडूंत २ धावा) हिला रनआऊट (Runout) देण्यात आला. या वादग्रस्त निर्णयामुळे पाकिस्तानी संघ…
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने (IND-W) निर्धारित ५० षटकांत सर्व गडी गमावून २४७ धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर २४८ धावांचे आव्हान ठेवले.
पावसामुळे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी १ गुण विभागण्यात आला आहे. या एका गुणासह ऑस्ट्रेलिया आयसीसी महिला विश्वचषक पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला.
महिला विश्वचषकादरम्यान "आझाद काश्मीर" असे वक्तव्य केल्याने पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीर वादात सापडली आहे. आयसीसीच्या समालोचक पॅनेलमधून तिला काढून टाकण्याची मागणी होत आहे.
आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये २ ऑक्टोबर रोजी, कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात बांगलादेश महिला संघाने पाकिस्तानचा पराभव केला.
आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान अनेक वाद निर्माण झाले होते. आता काश्मीर मुद्याने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ या स्पर्धेत देखील निर्माण झाले आहेत.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा ८९ धावांनी पराभव केला. या ऑस्ट्रेलियाची अॅशले गार्डनरने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकवून इतिहास रचला आहे.
पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने धावांचा डोंगर उभे करून न्यूझीलंडच्या संघाला अडचणीत ठेवले होते. सामनावीर अॅशले गार्डनर हिच्या धमाकेदार शतकामुळे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८९ धावांनी पराभव केला.
३० सप्टेंबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केल. या सामन्यात भारताची अष्टपैलू दीप्ती शर्माने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये शानदार कामगरी करत इतिहास रचला आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४७ षटकांत २६९ धावा केल्या, ज्याला उत्तर देताना श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकांत केवळ २११ धावाच करू शकला. विश्वचषकात भारताची ही एक उत्तम सुरुवात आहे.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मधील श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत २६९ धावा करून श्रीलंकेला २७० धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे हा सामना गुवाहाटीच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विश्वचषक 2025 चे आयोजन यंदा भारत करत आहे १२ वर्षानंतर भारतामध्ये महिला विश्वचषकाचे आयोजन…
नीतू डेव्हिडच्या नेतृत्वाखालील महिला निवड समिती मंगळवारी मुंबईत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक २०२५ साठी संघ निवडणार आहेत. पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळले जातील.