Indus Water Treaty: गेल्या वर्षी पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताने जम्मू आणि काश्मीरमधील नदी प्रकल्पांना गती दिली आहे. भारताच्या धरण प्रकल्पांबद्दल पाकिस्तानची चिंता वाढत आहे.
Iran Israel : इराण-इस्रायल युद्धामध्ये इराणचे सुप्रीम नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचे पडसाद भारतामध्ये देखील उमटू लागले आहेत. श्रीनगरमध्ये शिया मुस्लीमांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले आहे.
आधारे सुरक्षा दलांनी संबंधित परिसराला वेढा घालून शोधमोहीम (Search Operation) सुरू केली. स्वत:ला अडकलेले पाहून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला.
काश्मीरमध्ये दिसला निसर्गाचा रौद्र अवतार! सोनमर्ग येथे झालेल्या मोठ्या हिमस्खलनाचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून यातील दृश्यांनी सर्वांच्याच अंगावर काटा आणला आहे.
Vaishno Devi Yatra: भाविकांची सुरक्षा महत्वाची आहे. वातावरणात बदल झाल्यावर श्री माता वैष्णो देवी यात्रा पुन्हा सुरू केली जाणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच त्या ठिकाणी जम्मू काश्मीर पोलिस आणि आर्मीने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. या घटनेत 10 जवान शहीद झाले आहेत. तर 7 जवान जखमी झाले आहेत.
किश्तवाड जिल्ह्यातील मंडल सिंहपोरा सोनार गावात जैश ए मोहम्मदचे दोन, चार दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली आहे. त्यानंतर सुरक्षा दलाने या गावाला चारही बाजूने वेढा घातला आहे.
Jammu & Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. २०२६ मधील या पहिल्या मोठ्या ऑपरेशनमध्ये ३ दहशतवाद्यांना जवानांनी वेढले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात लष्कर-ए-तोयबाचे प्रमुख पाकिस्तानी हस्तक हाफिज सईद आणि सैफुल्लाह कसुरी यांची नावे आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी राज्यातील काश्मीर टाइम्सच्या ऑफिसवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
मागील आठवड्यात राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला. हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेट्रो स्टेशन परिसरात हा भीषण स्फोट झाला.
दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीरमध्ये 500 हून अधिक जागांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये 600 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई जमात-ए-इस्लामी या संघटनेविरोधात करण्यात आली.
जम्मू-काश्मीरने सात विकेट्सने विजय मिळवत इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीचा पराभव केला. जम्मू-काश्मीरने ६५ वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास सुरुवात केली आणि आता त्यांचा दीर्घ दुष्काळ संपला आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे. पोलिसांनी २,९०० किलो स्फोटके, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरिदाबादमधून ३५० किलो स्फोटके, दोन एके-४७ आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे. अटक केलेल्या काश्मिरी डॉक्टर आदिल अहमद राथेरच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.
या चकमकीत दोन्ही दहशतवादी ठार झाले. या भागातून यापूर्वीही अनेक घुसखोरीचे प्रयत्न झाले असल्याचे लष्कराने सांगितले. कोणताही दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून परिसराला वेढा घालण्यात आला .
पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीरच्या लिपी घाटीमध्ये भारतीय लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. लहान लहान हत्यारे वापरुन पाकिस्तानने हल्ला केला आहे.