या चकमकीत दोन्ही दहशतवादी ठार झाले. या भागातून यापूर्वीही अनेक घुसखोरीचे प्रयत्न झाले असल्याचे लष्कराने सांगितले. कोणताही दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून परिसराला वेढा घालण्यात आला .
पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीरच्या लिपी घाटीमध्ये भारतीय लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. लहान लहान हत्यारे वापरुन पाकिस्तानने हल्ला केला आहे.
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. त्यातच आता उधमपुर आणि किश्तवाडमध्ये सैन्याने अनेक दहशतवाद्यांना घेरले आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे २५०० रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दहशतवादी संघटनांमध्ये 'ह्यूमन जीपीएस' (Human GPS) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बागू खान उर्फ 'समंदर चाचा' चकमकीत ठार झाला आहे. समंदर चाचासोबत आणखी एक पाकिस्तानी घुसखोरही मारला गेला आहे.
जम्मू कश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आढावा बैठक घेतली. "परिस्थिती गंभीर आहे, ते स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत.जम्मूच्या अनेक भागात परिस्थिती खूप गंभीर आहे
Unemployment In India : भारतातील अनेक राज्यांमधील बेरोजगारीचा दर धक्कादायक आहे. PLFSच्या अहवालानुसार, लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक बेरोजगार तरुणांची संख्या ३६.२% आहे.
किश्तवार आपत्तीत गंभीर जखमी झालेल्या २५ जणांवर जम्मू आणि काश्मीरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि रुग्णालयात मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांचे प्राण वाचविण्यात आले
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील माचैल माता यात्रा मार्गावर ढगफुटीमुळे झाली आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. लाकडी पूल आणि पीएमजीएसवाय पुलाचे नुकसान झाले आहे. बचाव कार्य सुरू आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारे एक वाहन दरीत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १६ जण जखमी आहेत.
जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय अभूतपूर्व होता. अशी कोणतीही उदाहरणे नव्हती. केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा देण्याबाबत, त्याची एक उदाहरणे आहेत.
Indian Army: जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखनूर भागात भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. काल रात्रीपासून ही जोरदार चकमक सुरु आहे.
कुल्लूमधील रोहतांग खिंडीजवळ कार दरीत कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू, १ जखमी. गाडीत ५ जण होते, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस तपासात व्यस्त आहेत.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने दहशतवादाविरुद्ध आपली मोहीम तीव्र केली आहे. लष्कराला खुली सूट देण्यात आली असून, जम्मू काश्मीरमध्ये मोठे ऑपरेशन चालवले जात आहे.