जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकास कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करून घेण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने दणदणीत यश संपादन करत जिल्ह्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विलासराव देशमुख यांच्या विचारांना मतदारांनी पाठिंबा दिला.
लातूर जिल्ह्यात रात्रीच्या वेळी झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करत छडा लावला आहे. या प्रकरणात दोन सराईत चोरट्यांना अटक करून सुमारे ८० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल…
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सत्ताधारी भाजप व मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे धोरण असून निवडणुकीच्या काळात मतांचा बाजार मांडणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त…
लातूर जिल्ह्यातील रत्नापूर नगर येथे एका व्यक्तीने मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या 60 वर्षीय आई आणि बहिणीला दोन वर्षे खोलीत कैद करून ठेवल्याचा प्रकार उघड झाला. पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मायलेकींची…
लातूरमध्ये कौटुंबिक वादातून मुलाने आयकर विभागातील अधिकाऱ्याचा चाकूने खून केल्याची धक्कादायक घटना घडली. तर नागपुरात 26 वर्षीय निवासी डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही घटनांनी राज्य हादरले आहे.
लातूर जिल्हा परिषद निवडणूक विकास, मूलभूत प्रश्न आणि योजनांच्या चौकटीबाहेर जाऊन सत्तेसाठीच्या थेट रणसंग्रामात रूपांतरित झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांविरोधात पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या अटीतटीची लढत सुरू…
२०२६ च्या अर्थसंकल्पात लातूर जिल्ह्याच्या भौगोलिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यटन व औषधी संशोधनाच्या संभावनांकडे दुर्लक्ष करत जिल्ह्याच्या पदरी 'वाटाण्याच्या अक्षता'च पडल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
लातूर, शिवसेना (उबाठा) या पक्षाच्या अस्तित्वावरच जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या औसा तालुक्यात भले मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसने नेहमीच ठोस आणि लोकांच्या गरजांवर आधारित विकास मॉडेल राबवलं आहे. याउलट, भाजपाकडून दिखाऊ उपक्रमांमुळे दिशाभूल केली जात असल्याचा घणाघात काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी केला.
मराठवाडा रेल्वे उत्पादनाचे केंद्र बनत आहे. लातूरच्या रेल कोच फॅक्टरीत २६ मार्चपासून 'वंदे भारत' स्लीपर कोचचे उत्पादन सुरू होणार असून जून २०२६ पर्यंत पहिली रेल्वे तयार होईल.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जळकोटमध्ये प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, सर्व संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी केले.
लातूर महानगरपालिकेचे रणांगण आटोपल्यानंतर निकाल जाहीर होताच, स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागण्यासाठी काँग्रेस आणि BJP या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी जमू लागली आहे. राजकारणी मुंडावळ्या बांधलेले इच्छुक देखील जमू लागले.
लातूरच्या एमआयडीसी परिसरात पती उशिरा घरी आल्याच्या रागातून जन्मदात्रीने दीड वर्षीय मुलीवर चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून आरोपी मातेला पोलिसांनी अटक…
राज्य निवडणूक आयोगाने लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील तब्बल ११८ गणांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या
लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळेचा गळफास घेऊन मृत्यू झाला. रॅगिंग किंवा घातपाताचा संशय व्यक्त झाल्यानंतर राज्य सरकारने SIT स्थापन केली असून दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
लातूर महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत आणि ऐतिहासिक यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी लातूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असून शहरातील राजकीय वातावरण तापलेल्या स्वरूपात दिसत आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, विकासघोषणा व वचननाम्यांची चढाओढ सुरु आहे.