वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांवर थेट हल्ले होत आहेत, तर शेळ्या-गाई ठार होतायेत, पिकांची अक्षरशः राखरांगोळी होत आहे. रात्री मेहनतीने जपलेली शेती सकाळी उठून पाहिल्यावर उद्ध्वस्त झालेली असते.
बिबट्यांची वाढती दहशत पाहता आता संगमनेरमध्ये ५०० ट्रॅप कॅमेरा बसविण्यात येणार आहेत आणि याशिवाय हायटेक यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. बिबट्यांना रोखण्यासाठी योजना
असं एक गाव आहे जिथे बिबट्याचा वावर कुत्र्या मांजराप्रमाणे मुक्त असतो आणि माणसांना हा बिबट्या काहीही करत नाही. या गावात माणसं आणि बिबट्या एकत्र आणि शांततेत जगतात. कोणतं आहे हे…
सातारा तालुक्यातील मत्त्यापूर येथील ऊसाच्या शेतात चारही पाय कापलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. बिबट्याची 18 नखे गायब असून दात-मिशा सुरक्षित आहेत. शिकारी, तस्करी किंवा अंधश्रद्धेचा संशय व्यक्त.
वनपुरी परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने वन विभागाने तातडीने पिंजरा बसविला आहे.
मार्च महिन्यामध्ये विमानतळाच्या हद्दीत असलेल्या रनवेच्या एका भागावर बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले. काही कर्मचाऱ्यांनी रात्री गस्त देताना बिबट्या दिसल्याचा दावा केला होता.
Nagpur Leopard News : नागपूरमधील पारडी येथे तीन दिवसांपासून बिबट्याचा कहर पाहायला मिळत होता. लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. अखेर बिबट्या जेरबंद करण्यात आले.
कौलीमळा येथील रविंद्र वाळके यांच्या घराच्या पोर्च मध्ये अठरा तारखेला पहाटे तीन बिबटे आले होते. तेव्हा पासून घराशेजारी पिंजरा लावला आहे. शनिवार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या जुन्या घराच्या मागील…
वन विभागाने केवळ दाखवायची कार्यवाही न करता प्रत्यक्षात कोणतेही वैज्ञानिक निरीक्षण, सापळे, कॅमेरे किंवा मानवी वस्तीत घुसखोरी रोखण्याच्या उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.
मागील महिन्यात ३ बळी गेल्यानंतर वन विभाग अलर्ट मोडवर असून बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ज्या काही महत्वाच्या उपाय योजना करता येतील त्या प्राधान्याने बिबट प्रवण क्षेत्रात राबविताना दिसत आहे.
विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी पहाटे बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच विमानतळ सुरक्षादलाने कारवाई केली. धावपट्टीवर गस्त वाढविण्यात आली.
वनविभागाच्या रेस्क्यू टीमने वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी सुरेश जाधव यांच्या घरातील कोंबड्यांचा खुराडा घरच्या अडचणीच्या बाजूला होता त्याठिकाणी पिंजरा लावणे कठीण होते.