चिंचवाडी गावाची वैशिष्ट्ये म्हणजे गावाचं आराध्य दैवत डाव्या सोंडेचा गणपती . लहान गाव असूनसुद्धा सामाजिक कार्यात मोठा हातभार तसेच निसर्गाने नटलेला वाली गाव.
कोकणसह राज्यभरातील जे फिरस्ता, पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी आहेत त्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन महाराष्ट्रात भ्रमंती करण्याची नवी संधी महामंडळांनी निर्माण करून दिली आहे.
पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व जीवरक्षक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत खोल समुद्रात जाण्याचा मोह न आवरल्याने अलीकडे दुर्दैवी घटनांचे प्रमाण वाढले आहे.
नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असलेली मंडळी दीपावली सणानिमित्त स्वतःच्या गावी आल्यानंतर हत्तीबेट पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे पर्यटन वाढले आहे.
माथेरान शहरातील शार्लोट लेककडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड वर आले असून त्याचा परिणाम रस्त्यांवरून घोड्यांना वाहतूक करणे कठीण होऊन बसले आहे. या समस्येकडे पालिकेचं दुर्लक्ष होत आहे,.
आपण कायम मुंबई, पुणे, कोकण यांच्याच प्रेमात पडतो. अजूनही आपल्या नकळत, राज्याच्या कानाकोपऱ्यात अशी ठिकाणं आहेत, जी सौंदर्य, इतिहास आणि रहस्यांनी भरलेली आहेत
पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री देसाई यांनी दिली.
Mini Kashmir: अनेकांना हे ठाऊक नाही मात्र महाराष्ट्रात एक मनमोहक ठिकाण दडलेलं आहे जे राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते. तुम्ही इथे सुंदर दृश्यांचा आणि शांत वातावरणाचा अनुभव घेऊ शकता.
महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले आहेत. महाराष्ट्रावर राज्य करण्याच्या उद्देशाने औरंगजेबाने राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर आक्रमण केले, त्याने अनेक किल्ले काबीजही केले पण यातील एक किल्ला मात्र त्याच्या कधीही हाती लागू शकला नाही.…
येत्या सोमवारी अंतिम बैठक प्रशासनाच्या पातळीवर होणार आहे.त्यावेळी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असून त्यावेळी निर्णय न झाल्यास 18मार्च मंगळवार पासून माथेरान बंदला सुरुवात होणार आहे.
पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येणार आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात कोणाला फिरायला नाही आवडत. थंडीच्य़ा दिवसात जर तुम्हीही बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. असं ठिकाण ज्याला महाराष्ट्रात काश्मीर म्हणून ओळखलं जातं. दात कडाडून…
महाराष्ट्राला मोठी नैसर्गिक संपत्ती लाभली आहे. त्यामुळे राज्यामध्ये मोठी आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहेत. यासाठी राज्याचे नवीन पर्यटन धोरण येणार आहे. यामुळे राज्यामध्ये लाखो रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा केला…
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला किल्ले रायगड दोन दिवसांसाठी पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी बंद असणार आहे. डागडुजीच्या कामासाठी दोन दिवस पायरी मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी अग्रगण्य प्राधिकरण असलेल्या महाराष्ट्र टूरिझमने महाराष्ट्रात प्रवास आणि व्यापाराच्या संधी वाढविण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली.