Monsoon Travel Place : पावसाळ्यात शहरापासून दूर कुठे फिरायला जाण्याचा विचार करताय? मग मुंबईपासून काही अंतरावर वसलेले हे ठिकाण तुमच्यासाठी एक परफेक्ट डेस्टीनेशन ठरेल. इथे नदी, तलाव, धबधबे, हिरवळीने भरलेली…
Murud-Janjira Fort हा ऐतिहासिक किल्ला 26 मेपासून पुढील 3 महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळी हंगामात सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून किल्ल्याची दालने आणि प्रवेश व्यवस्था तात्पुरती…
Maharashtra Tourism :- राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सहा प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी तब्बल ९९३.७२…
श्री. मंगेश जोशी यांची महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. वाचा सविस्तर बातमी.
मालडुंगा पॉईंट भागातील एल्फिन्स्टन बंगला परिसरात तेथील जमीन मालकाकडून तारेचे कुंपण अखेर महसूल अधीक्षक यांच्या आदेशाने वन विभागाने एल्फिन्स्टन बंगला मालकाने घातलेले लोखंडी तारेचे कुंपण हटवलं आहे.
उजनी धरण परिसरात पर्यटन विकास करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उजनी धरण परिसराचा पर्यटन विकास प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत.
आर्थिक वर्ष २०२६-२७ चे महाराष्ट्राचे अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सादर करण्यात आले. त्यावेळी पर्यटन विकासासाठी सरकारने कोटींचा वर्षाव केला. सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणांचा समावेश आहे.
Maharashtra Tourism Statistics 2026: भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला मिळत आहे. गेल्या ३ वर्षांत ही संख्या दुपटीने वाढून ३.७ दशलक्षवर पोहोचली आहे.
नवी दिल्लीतील ‘भारत पर्व 2026’ महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या दालनाने पर्यटकांचे विशेष लक्ष वेधले असून, राज्याच्या समृद्ध संस्कृती आणि पर्यटन वैभवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
चिंचवाडी गावाची वैशिष्ट्ये म्हणजे गावाचं आराध्य दैवत डाव्या सोंडेचा गणपती . लहान गाव असूनसुद्धा सामाजिक कार्यात मोठा हातभार तसेच निसर्गाने नटलेला वाली गाव.
कोकणसह राज्यभरातील जे फिरस्ता, पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी आहेत त्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन महाराष्ट्रात भ्रमंती करण्याची नवी संधी महामंडळांनी निर्माण करून दिली आहे.
पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व जीवरक्षक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत खोल समुद्रात जाण्याचा मोह न आवरल्याने अलीकडे दुर्दैवी घटनांचे प्रमाण वाढले आहे.
नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असलेली मंडळी दीपावली सणानिमित्त स्वतःच्या गावी आल्यानंतर हत्तीबेट पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे पर्यटन वाढले आहे.
माथेरान शहरातील शार्लोट लेककडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड वर आले असून त्याचा परिणाम रस्त्यांवरून घोड्यांना वाहतूक करणे कठीण होऊन बसले आहे. या समस्येकडे पालिकेचं दुर्लक्ष होत आहे,.
आपण कायम मुंबई, पुणे, कोकण यांच्याच प्रेमात पडतो. अजूनही आपल्या नकळत, राज्याच्या कानाकोपऱ्यात अशी ठिकाणं आहेत, जी सौंदर्य, इतिहास आणि रहस्यांनी भरलेली आहेत
पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री देसाई यांनी दिली.
Mini Kashmir: अनेकांना हे ठाऊक नाही मात्र महाराष्ट्रात एक मनमोहक ठिकाण दडलेलं आहे जे राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते. तुम्ही इथे सुंदर दृश्यांचा आणि शांत वातावरणाचा अनुभव घेऊ शकता.