Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात सरकारवर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत असल्याचे त्या म्हणाल्या.
जिल्ह्यातील विकासनिधी वाटपावरूनही नाराजी वाढत आहे. प्रत्येक मंत्री स्वतःच्या मतदारसंघात कोट्यवधींची कामे खेचून आणत असताना इतर तालुक्यांतील कार्यकर्त्यांना मात्र मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे
महायुतीने सहाही प्रभाग सभापतीपदे आपल्या खात्यात जमा केली असून भाजपला पाच तर शिवसेना (Eknath Shinde faction) ला एक सभापतीपद मिळाले आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसने माघार घेतल्यामुळे निवडणूक एकतर्फी झाल्याचे…
maharashtra government decision : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात शिक्षकांच्या वेतनपासून ते साताऱ्यात IT पार्क होण्यापर्यंत असे अनेक महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आले.
सातारामध्ये महायुतीतीलच अंतर्गत चुरस वाढल्याने जिल्हा परिषद राजकारण तापले आहे. स्थानिक पातळीवरील सत्तासंघर्ष आणि मतभेद उघड होत असून, आगामी निर्णयांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या ६ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करणार आहे.
राज्यामध्ये महायुती ही सत्तेमध्ये असली तरी अंतर्गत कुरघोडी आता समोर येऊ लागल्या आहेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे उदाहरण यासाठी आरसा दाखवणारे आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या प्रिया शिंदे यांना बहुमत नसतानाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदी बसवले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ५ सदस्यांना फोडून भाजपने ही मोहीम फत्ते केली.
रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता जवळ जवळ निश्चित झाल्याची माहिती आहे. अध्यक्षपदासाठी मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदासाठी मधुकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यातील वाढत्या वितुष्टामुळे महायुतीतील एकोप्याला तडा गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व मल्हार पाटील यांनी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे शिवसेना नेते तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने ४० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजप १९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिंदे गटाने १५ जागा जिंकल्या आहेत.
कर्जत पंचायत समितीच्या निवडणुकीत 12 पैकी 10 जागा जिंकत कर्जत परिवर्तन आघाडीने विजय मिळविला आहे.महायुती मधील शेकाप,शिवसेना शिंदे गट यांना केवळ प्रत्येक एका जागेवर विजय मिळाला आहे.
खातं कोणतही असलं तरी निधी देण्याचा अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. काँग्रेसकडं आता उरलयं तरी काय? असा सवाल करत नितेश राणे यांनी मविआवर शिवसेनेवर तोफ डागली.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली पाहायला मिळत असून राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षच अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या अटीतटीची लढत सुरू…
रत्नागिरी दाऱ्यावर आल्याचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत याना चिपळूण, संगमेश्वर येथे बैठका घेऊन संपर्क कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व संभाव्य उमेदवारांची बैठक आयोजित केली होती.
असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने देखील चांगली कामगिरी केली आहे. एआयएमआयएम पक्षाने तब्बल 125 जागा महाराष्ट्रात जिंकल्या आहेत. दरम्यान या विजयावर त्यांनी भाष्य केले आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि अन्य महापालिकेत महायुतीची सत्ता आलेली आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून अभिनंदन केले आहे.