रत्नागिरी दाऱ्यावर आल्याचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत याना चिपळूण, संगमेश्वर येथे बैठका घेऊन संपर्क कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व संभाव्य उमेदवारांची बैठक आयोजित केली होती.
असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने देखील चांगली कामगिरी केली आहे. एआयएमआयएम पक्षाने तब्बल 125 जागा महाराष्ट्रात जिंकल्या आहेत. दरम्यान या विजयावर त्यांनी भाष्य केले आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि अन्य महापालिकेत महायुतीची सत्ता आलेली आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून अभिनंदन केले आहे.
Election News: महायुती आघाडीने बीएमसीसह बहुतेक महानगरपालिका निवडणुका जिंकल्या आहेत. भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचा विश्वास हा पंतप्रधान मोदींवरच आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केले आहे. ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढलो त्याला जनतेने प्रतिसाद दिला. पुढेही आपला अजेंडा विकासाचाच असणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
Kolhapur News: शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापुरात सभा घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले.
पूर्वीचा लाकूडतोड्या तरी बरा होता. त्याला देवीने विचारले सोन्याची, चांदीची कुऱ्हाड होती का? त्यालाही तो भाळला नाही. असा टोला त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला.
Pune Election 2026: काँग्रेस-शिवसेना आघाडीने 'पुणे फर्स्ट' जाहीरनामा प्रसिद्ध केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधारी तीन पक्षांच्या सरकारवर भ्रष्टाचार आणि नियोजनाच्या अभावावरून कडाडून टीका केली.
शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
लातूर महानगरपालिकेसाठी भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत असलेल्या राट्रवादीवर (अजित पवार) युती फिसकटल्याने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची वेळ आली असून, ६० जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तिन्ही पक्षांकडून अधिकाधिक जागांवर दावा असल्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यास वेळ लागला. आज सकाळी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठकपार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रचारसभांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्या तुलनेत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तर प्रचारात उतरलेही नव्हते असेच चित्र होते
प्रभाग क्रमांक ९ मधील लढत देखील विशेष लक्षवेधी ठरली होती, शिवसेना विरुद्ध अपक्ष यांच्यात कड़वी लढत होऊन अपक्ष असलेला रफिक नाईक यानी शिवसेनेच्या दिलीप मुजावर यांचा पराभव केला.
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने १२९ नगराध्यक्षांसह ३३०२ जागांवर विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाला 'इतिहासातील सर्वात मोठे यश' म्हटले आहे.
अजित पवार हे महायुतीचाच अविभाज्य भाग असून ते आगामी लढाही सोबतच देणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील निवडणुकांमध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले होते, मात्र ते आता पूर्णपणे दूर झाले…
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवर पडतो का, तसेच सरकारकडून काही नवीन घोषणा होतात का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.