रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. गोगावले यांनी आजच आपले नाव जाहीर होईल आणि १५ ऑगस्टला आपणच ध्वजारोहण…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय संघर्ष पुन्हा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर प्रवीण दरेकर यांनी त्यांना थेट आव्हान देत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आवाहन केलं.
नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांवर आता स्वतः भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही अबोला नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या चर्चांना फेटाळून लावले.
रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या चर्चांवर आदिती तटकरेंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निर्णय सोपवला असल्याचे सांगितले. भरत गोगावले यांना पद मिळाले तरी शुभेच्छाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2026-31 संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ही निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या लज्जास्पद घटनेवरून उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील या परिस्थितीला त्यांनी "शिंदे सेनेचे गुंडाराज" असे…
MLC Election Result 2026 : विधान परिषद निवडणुकांच्या निकालाने राज्यभरात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. विधानपरिषदेच्या 17 पैकी 11 निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कर्जमाफी योजनेला 'शेतकऱ्यांची फसवणूक' म्हटले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी नागपुरात केली.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले असून निवडणुका बिनविरोध करण्यासाठी, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये आज खर्च करण्यात आल्याचे खळबळजनक आरोप त्यांनी…
विधान परिषद निवडणुकांआधीच महायुतीने जोरदार आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने तसेच उमेदवारांनी निवडणुकीत अर्ज माघारी घेतल्याने १७ पैकी ५ जागा…
Mahayuti internal disputes: बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली मिळत असल्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने वेगळी भूमिका घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याचेही त्यांनी नमूद केले. भंडाऱ्यातील आमदार नरेंद्र बोंडेकर यांनीही…
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, 'महायुती' आघाडीतील मतभेद अधिकच तीव्र झाले आहेत. जागावाटपावरून नाराज असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली नाही.
नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या अखेरच्या दिवशी महायुतीत मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजप समर्थक आणि अजित…
विधान परिषद निवडणुकीवरून राज्यात आता वारे वेगाने वाहू लागले आहेत. आज (सोमवार, १ जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली…
स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा शिंदे गटाकडे गेल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नरेंद्र दराडे यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असला तरी पक्षातील इतर दिग्गज इच्छुक आणि भाजप-ठाकरे गटाच्या हालचालींमुळे निवडणुकीत चुरस…
जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही पक्षाच्या राज्यातील मुख्य नेत्यांनी दिल्लीवारी देखील केली होती. आता मात्र महायुती मध्ये मात्र जागावाटप फायनल झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र आणि राज्यातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला…
Eknath Shinde Amit Shah meeting: या भेटीबाबत एक महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे तीन-चार दिवसांपू्र्वीच दिल्लीत गेले होते. एकनाथ शिंदे चार दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. त्यांचा दौराही फक्त दोन दिवसांचा…
MLC Election 2026: विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत वाद आणि रस्सीखेच चव्हाट्यावर आली आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर आता भाजपने अधिकृत या ठोकला आहे.
Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात सरकारवर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत असल्याचे त्या म्हणाल्या.
जिल्ह्यातील विकासनिधी वाटपावरूनही नाराजी वाढत आहे. प्रत्येक मंत्री स्वतःच्या मतदारसंघात कोट्यवधींची कामे खेचून आणत असताना इतर तालुक्यांतील कार्यकर्त्यांना मात्र मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे