कृषिमंत्रिपद हे ज्या राजकीय नेत्याकडे जाते, त्याच्यावर वेगवेगळे आरोप होतात, असाच अनुभव महाराष्ट्राने आजवर घेतला. राज्याच्या कृषी खात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महायुतीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. महायुतीमध्ये अनेक नेत्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेली नाही. याबाबत आता रावसाहेब दानवे यांनी विधान केले आहे.
महायुतीच्या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून उद्धठ ठाकरे भाजपसोबत पुन्हा जाणार का? याची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र सिल्लोडमध्ये भाजप-ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नेत्यांच्या सभा व भाषण वाढली आहेत. आता शिंदे गटातील नेत्याने मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीमुळे नेत्यांमध्ये वादविवाद होत आहे. यामध्ये आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
मंत्री सत्तार नियोजित कार्यक्रमाला दोन तास उशिरा पोहोचले. तेथे आल्यानंतर केवळ एकच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. मंत्रीमंडळाच्या मीटिंगला जायचे असल्याचे सत्तार यांनी सांगितले. त्यामुळे उपसभापती संतोष सोमवंशी बोलण्यास उभे राहिले.…
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारकडून मंत्री अब्दूल सत्तार यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली आहे. याचबरोबर…
सिल्लोडमध्ये भाजप नेत्यांनी अब्दुल सत्तार यांना विधानसभा निवडणुकीत मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तारांपुढे नव्या अडचणी उभ्या राहणार आहेत. पण भाजपने आपल्याविरोधात काम केल्यास आपणही इतर मतदारसंघात तशीच…
छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थित असलेल्या अमखास मैदानावर लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बांधले जाणार आहे. मुंबईत याविषयी बैठक पार पडली असून शासनाने तत्वतः मंजुरी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर – आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच राजकीय वर्तुळामध्ये (maharashtra politics) चर्चेचे कारण बनणारे अल्पसंख्यांक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. अब्दुल…
अब्दुल सत्तार मंत्री आहे की गुंड? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुजोर सत्तारवर कारवाई करण्याची हिम्मत दाखवतील काय? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.
आतापर्यंत राज्यातील 500 हून अधिक गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याचा फटका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांना बसलाय. त्यांना गावकऱ्यांनी गावात येण्यापासून रोखलं आहे.
विविध कारणे देऊन लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी म्हटले आहे. येवला येथे एका…
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशकांची अजिबात कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी; बियाणे, कृषि निविष्ठांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे आणि भरारी पथके कार्यान्वित करुन चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करत…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धरणगाव येथील पदाधिकाऱ्यांनी 22 मार्चला कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या ताफ्यावर कापूस फेकून व रिकामे खोके दाखवून 'पन्नास खोके एकदम खोके' अशा घोषणा देत…