Thane News: ठाणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्य्रात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
एका टँकरची धडक बसल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सुमारे डझनभर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे ग्रामीण भागात वाढत्या वाहनांचा थेट परिणाम वाहतुकीच्या सुरळीततेवर तर होतच आहे, पण अपघातांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत असल्याचे आकडेवारी स्पष्ट करते.
Pavagadh Rope Way Accident: गुजरातमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुजरातमध्ये रोप-वे तुटल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
Ismail Azizi Tanzania:टांझानियाचा अजीजी कार अपघातानंतर कोमात गेला. यानंतर, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे काही काळानंतर तो जिवंत झाला.
भरधाव वेगातील सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वारासह दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
RanjanGaon News: पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील खंडाळे माथा येथील मातोश्री हॉटेल समोर मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या कटमुळे एकाचा मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कुंडेश्वरच्या दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. हा अपघात घडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाऊन परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात अंबाजीचीवाडी (ता. पुरंदर) येथील गणेश बाळासो पवार (वय २४) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी आतापर्यंत ४५०० जणांचे बळी महामार्गावरील घेतले आहेत. अनेक डेडलाईन्स जाहीर केल्या गेल्या, पण मुंबई-गोवा महामार्गाचे काम वर्षानुवर्षे सुरू असूनही पूर्णत्वास जात नाही.
खड्यांमुळे दुचाकीचालक ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्यानंतर शेजारून निघालेल्या कारचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले आणि त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.