विकेश शाह यांनी एका बेकरीमध्ये काउंटर बॉय म्हणून सुरुवात करून "99 पॅनकेक्स" नावाचा कोट्यवधींचा व्यवसाय उभारला. जिद्द, नवकल्पना आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी शून्यातून यशस्वी उद्योजकतेचा प्रवास केला.
मुलाखत आता कोणत्याही भरती प्रक्रियेमधील महत्वाचा भाग झाला आहे. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणे म्हणजे सगळ्यात कठीण आणि महत्वाचा टप्पा आहे. पण त्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक? जाणून घ्या.
३० वर्षांनंतर सिव्हिल सेवा क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्धार करून डॉ. श्याम सुंदर पाठक यांनी तीन वर्षांत पीसीएस परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षण, ज्योतिष व साहित्य क्षेत्रातील योगदानामुळे ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व…
फक्त २ हजार रुपयांत चेन्नईच्या नलिनी आणि आनंद या नवरा-बायकोने 'Sweet Karam Coffee' हा घरगुती स्नॅक्स ब्रँड सुरू केला आणि आज त्यांनी ३०+ देशांमध्ये ३ लाख ऑर्डर्स पार केला.
कधी कधी सोशल मीडियावर केलेली चुकी आपल्या फायद्याची ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण नरेंद्र सिंह गिरवा यांची यशोगाथा आहे. चुकीची सर्च त्यांना लाखोंचा धनी केला आहे.
दीपा प्रदीप पाई यांनी ३० वर्षांपूर्वी बँकेची नोकरी सोडून आइसक्रीम व्यवसाय सुरू केला आणि सातत्याने मेहनत घेत ३०० कोटींच्या ‘हॅंग्यो’ ब्रँडची सहसंस्थापक बनल्या. आज त्या अनेक उद्योजकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
हरियाणातील असिस्टंट प्रोफेसर सोनिया दहिया यांनी लॉकडाऊन काळात ४० लाखांची गुंतवणूक करून मशरूम शेतीला सुरुवात केली. आज त्या दर महिन्याला १० टन मशरूमचे उत्पादन करून लाखोंचा नफा कमवत असून अनेक…
आग्रा येथील ऋषभ आणि आयुष गुप्ता यांनी ऑर्गेनिक पॉलीहाउस शेतीत यश मिळवत *A3R मशरूम फार्म्स* आणि *गुप्ता ऑर्गेनिक फार्म्स* सुरू केले. आज ते दररोज २ लाख रुपये कमवतात .
चेन्नईतील ६९ वर्षीय विद्याधरन नारायणन यांनी १ लाख रुपयांत मायक्रोग्रीन्स शेती सुरू करून आज महिन्याला १ लाख रुपयांचा टर्नओव्हर मिळवला असून, ६०,००० रुपयांहून अधिक नफा कमावत आहेत.
आयुष्यात जिद्द असणे फार महत्वाचे असते. जिद्द असेल तर व्यक्ती काहीही करण्याची धमक अंगी ठेवतो. आंध्र प्रदेश राज्यातील नागा नरेशने लहानपणीच पाय गमावले पण कठोर परिश्रमाने आज तो Google सारख्या…
मशरूम शेती जलद आणि फायदेशीर असून योग्य काळजी घेतल्यास ती मोठा आर्थिक लाभ देते. जीतू आणि त्यांच्या आई लीना यांनी मेहनत, ज्ञान आणि समर्पणाच्या जोरावर मशरूम शेतीतून यशस्वी व्यवसाय उभा…
रेणु सांगवान यांनी २०१७ साली दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. अर्थात अल्पावधीतच त्यांनी दुग्ध व्यवसायात कमाल करून दाखवली आहे. त्यांनी अवघ्या ७ ते आठ वर्षांमध्ये २४० गायींचा मोठा गोठा तयार केला…
ह्रषिकेश ढाणे या सातारा जिल्ह्यातील पाडळी येथील तरुण शेतकऱ्याने कोरफड शेतीतून मोठी प्रगती साधली आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत कोरफड लागवड करत, त्यापासून साबण, शॅम्पू, ज्यूस अशी विविध उत्पादने तयार…