Car-Free Friday: भारतातील कोणत्याही कॉर्पोरेट क्षेत्रासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची 'कार-फ्री फ्रायडे' ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत, BKC मध्ये काम करणाऱ्या सुमारे २ लाख व्यावसायिकांना शुक्रवारी स्वतःची कार चालवण्याऐवजी…
अदानी समूहाचा धारावीतील आशियातील सर्वात मोठा शहरी पुनर्विकास प्रकल्प, १,२५,००० घरांच्या बांधकामाद्वारे दहा लाखांहून अधिक झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करणार आहे.एचएसबीसीच्या अहवालानुसार, सुमारे ६०० एकर परिसरात पसरलेली धारावी ही आशियातील सर्वात मोठी…
मुंबईतील वकोला आणि BKC दरम्यानचा प्रवास लवकरच अधिक जलद होणार असून संबंधित फ्लायओव्हरचे तब्बल 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर वकोला ते BKC प्रवासासाठी केवळ 5…
मुंबईत सी लिंक बांधले गेले असले तरी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि विमानतळादरम्यान वाहतूक कोंडी ही समस्या कायम आहे. या समस्येवर उपाय म्हणून २४,००० कोटी रुपये खर्चाचा एक नवीन सबवे बांधला…
लवकरच दक्षिण मुंबई मेट्रोच्या नकाशावर येणार आहे. १० एप्रिल रोजी मेट्रो ३ वर आरे ते वरळी यादरम्यान मेट्रो धावणार असल्याचे समोर आलेय. १० एप्रिलपासून मुंबईकरांना गर्दी आणि गोंगाटाशिवाय थेट भुयारी…