BKC म्हणजे मुंबईतील गजबजलेलं व्यावसायिक ठिकाण. त्यात इथे नेहमीच वाहनांची वर्दळ पाहायला मिळते, ज्यामुळे ट्रॅफिक जाम देखील होते. अशातच आता MMRDA ने महत्वाची माहिती दिली आहे.
शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबतचा सस्पेन्स मागील आठवड्यातही कायमच राहिला. यावर आता उद्या(३० जानेवारी) सुनावणी आहे आणि या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय येण्याची शक्यता दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी…
सध्या देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. ते सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. मात्र भविष्यामध्ये निश्चितच पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देण्याची क्षमता आणि शक्ती नितीन गडकरी यांच्यामध्येच आहे, असं मोठं…
कॅबिनेट मंत्री नाबा दास यांच्यावर गोळीबार करणाऱ्या ASIचे नाव गोपाल दास आहे असंही समजतं आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास आले होते. त्यावेळी ते कारमधून उतरल्यानंतर त्यांच्यावर…
आमच्या मतावर निवडून राज्यभेत गेलेले आहेत, थोडी जरी त्यांना नैतिकतेची जाणीव असेल, तर आम्हाला आव्हान देण्याऐवजी त्यांनी राज्यसभेच्या आपल्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वी प्राचार्यांना महाविद्यालयात जाऊन मारहाण केली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचे कूरघोडीचे राजकारण यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
सुप्रीम कोर्टात लवकरच सुनाणी होऊन निकाल लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच पुढील आठवड्यात पालिका निवडणूकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता…
संस्थेने नकार दिला असतानाही विद्यार्थ्यांनी हा माहितीपट कसा पाहिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कॅम्पसमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसही तैनात करण्यात आले होते. बीबीसी डॉक्युमेंटरीवर झालेल्या गदारोळात, संस्थेने स्पष्ट…
देशाच्या उत्पन्नात आणि खर्चात असलेलं अंतर वाढलं. त्यामुळं देशाची वित्तीय तूटही वाढलीय. व्यापारी तोटा डिसेंबरमध्ये वाढून २३.८९ अब्ज डॉलर्स म्हणजेच १.९४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचलाय. आयात आणि निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या…
स्थानिक लोकांचे त्यामुळे मरण झाले आहे. आता हे बाहेरचे लोक म्हणजे नक्की कोण? कश्मीर खोऱ्यातली लढाई पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध, तर जम्मूतील लोकांची लढाई देशातील व्यापारी मंडळाविरोधात, असे चित्र आहे. अशी टिका…
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, ‘आपल्या सर्वांच्या कृपेने मी अपघातातून बचावलो आहे. अशा पद्धतीने बेडवरून आपल्या सर्वांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधेल असे मी स्वप्नात ही पाहिले नाही' अशी भावना धनंजय…
शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाणाचे चिन्ह कुणाला मिळणार याबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच घेण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजे (सोमवारी ३० जानेवारी) रोजी केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत अंतिम सुनावणी होणार असून,…
मागील आठवड्यात भगतसिंह कोश्यारी यांनीच केंद्र सरकारकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात नवीन राज्यपाल कोण येणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
लोकसभा निवडणुकांपूर्वी देशातील मतदारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, याचा सर्वे करण्यात आला. यात काही राज्यांत भाजपाला अधिक फायदा तर काही राज्यांत भाजपाला नुकसान होणार असल्याचं समोर आलंय.
शरद पवार हे भाजपचे आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. असं राऊत म्हणाले.
ठाण्यात आता दरवर्षी संस्कृती फेस्टिवलचे आयोजन होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले, पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, शिंदे व फडणवीस यांची गाडी वेगाने चालू आहे, आमचं सरकार नसतं.. तर…
ही नोटीस २४ जानेवारीला पाठवण्यात आली आहे, तर ३१ जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे बँकेला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. कळंब (जि. उस्मानाबाद) येथील…
महाराष्ट्राचा विचार करता, राज्यात सध्या शिंद गट व भाजपाचे सरकार आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात आघाडी असून, वंचितला आता शिवसेनेनं जवळ केले आहे. त्यामुळं मविआचे पारडे शिंद गट…
देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण आहे? नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सर्वेक्षणात सर्वाधिक लोकांनी पसंत केले. इंडिया टुडे…
भाजपला गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी फायदा होत आहे, तर काही राज्यांमध्ये खूप नुकसान होणार आहे. म्हणजेच या राज्यात त्यांच्या कमी जागा निवडूण येतील. देशाच्या मूडच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली…