महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आधुनिकीकरण मोहिमेला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत आज मेहकर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बसस्थानकाचे लोकार्पण परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या…
राज्यात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेमुळे शिक्षक आणि प्रगणकांवर मोठा कामाचा ताण निर्माण झाला असून, वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात त्यांची मोठी फरफट होत असल्याचं चित्र दिसत आहे.
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्हा कार्यालयाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात द्वितीय तर विदर्भात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात उभारण्यात आलेल्या १५ ते २० उद्यानांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे. या उद्यानांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून सामाजिक संवादालाही चालना मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ लाख १ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र ५ हजार १६२ हेक्टरने वाढले आहे.
पहिल्या दिवशी Vijay Maharaj Khawale यांच्या कीर्तनाने सुरुवात झाली, तर Sanjay Maharaj Pachpore यांनी रामकथा सादर केली. संपूर्ण आठवडाभर विविध नामवंत कीर्तनकार दररोज रात्री ८ वाजता सेवा देणार आहेत.
“महापुरुषांचा अपमान आता सहन केला जाणार नाही,” असा इशारा माजी राज्यमंत्री Gulabrao Gavande यांनी दिला. महापुरुषांबाबत वारंवार आक्षेपार्ह वक्तव्ये होत असून त्यावर कारवाई होत नसल्याने समाजात संताप वाढत असल्याचे म्
ज्ञानगंगा अभयारण्य येथे बुद्ध पौर्णिमा निमित्ताने वन्यप्राणी गणना उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात ४४ मचाण व ४४ कॅमेऱ्यांद्वारे वन्यजीवांचे निरीक्षण करण्यात आले.
Washim : खरीप हंगामाच्या तोंडावर ‘डीएपी’ खताच्या विक्रीत मोठा घोळ उघड झाला असून ई-पॉस प्रणालीला बगल देत २४० बॅगची बेकायदेशीर विक्री करण्यात आल्याचे समोर आले.
देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी वाडी येथील सिंचन समस्येला अखेर दिलासा मिळाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री Prataprao Jadhav यांच्या पुढाकारामुळे पाट प्रकल्पाला मंजुरी मिळाली.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ बुलढाण्यात आज दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वाचन होणार आहे, यासाठी पुरोगामी संघटनेतील अनेक कार्यकर्ते दाखल झालेले आहेत.
‘शिवाजी कोण होता?’ या वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. दरम्यान, या प्रकरणावरून संजय गायकवाडांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
बुलढाणा जिल्हा परिषदेचा २०२६-२७ साठी ४१.२३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. सीईओ गुलाबराव खरात यांनी मंजुरी दिली असून प्रकाश राठोड यांनी तो सादर केला.
बुलढाणा जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आले आहे. गुलाबराव खरात यांच्या आदेशाने १२ शिक्षकांसह एकूण १५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवून प्रलंबित समस्या सोडविणे हा ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.