थंडीच्या दिवसांमध्ये वारंवार सर्दी खोकला आणि घशात वेदना वाढून आरोग्य बिघडते. अशावेळी आजीबाईच्या बटव्यातील औषधी पदार्थांचा वापर करून चाटण तयार करावे. जाणून घ्या सविस्तर.
हिवाळ्यात सर्दी खोकला वाढल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता आयुर्वेदिक काढा आणि घरगुती उपाय करून आराम मिळवावा. सर्दी खोकला कमी करण्यासाठी बाबा रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्कीच करा.
हिवाळ्याच्या थंडीत अनेक आजारांना खुले आमंत्रण मिळते. याकाळात सर्दी-खोकल्यासारखे आजार होणं एक सामान्य गोष्ट आहे. पण या किरकोळ आजारांसाठी तुम्हाला डाॅक्टरांना गाठण्याची गरज नाही तर तुम्ही घरीच सोपा उपाय ट्राय…
सर्दी खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा घसा दुखणे, घशात वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरतील. जाणून घ्या सविस्तर.
कफ सिरपमुळे ११ मुलांच्या मृत्यूची घटना घडली आहे. आता औषधांवर विश्वास ठेवायचा की नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे. मात्र कफ सिरपमधील कोणत्या गोष्टीमुळे ही परिस्थिती आली जाणून घ्या
सतत होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ओव्याच्या पाण्याची वाफ घ्यावी. यामुळे छातीमध्ये सुकलेला कफ आणि सर्दी कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या ओव्याच्या पाण्याचे फायदे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला किंवा साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेणे आवश्यक आहे. याशिवाय सर्दी खोकल्यावर तुम्ही घरगुती उपाय करून आराम मिळवू शकता.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे घशात इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. घशात वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी घरगुती उपाय करून आराम मिळवावा.
चवीला तिखट असलेले सुंठ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यास मदत करतात. जाणून घ्या सुंठगोळी बनवण्याची सोपी रेसिपी.
सर्दी खोकला झाल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषध आणून खातात. मात्र गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे. यामुळे सर्दी, खोकला आणि कफच्या समस्येपासून आराम मिळतो.
छातीमध्ये जमा झालेला कफ कायमचा नष्ट करण्यासाठी आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे छातीमधील कफ आणि सर्दी खोकल्याची समस्या कमी होईल.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर कायमच निरोगी असणे आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरतात. डेंग्यू, मलेरिया किंवा उलट्या इत्यादी अनेक आजारांची लागण होते. हे आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय…
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे सर्दी, खोकला होण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी आहारात वेलची आणि लवंगचे सेवन करावे. यामुळे सर्दी खोकल्यापासून कायमचा आराम मिळतो.
पावसाळा जितका सुखद आहे तितकेच आजारांनाही आमंत्रण मिळते. विशेषतः मुलांमध्ये सर्दी - खोकला आणि तापाचे पडसाद अधिक उमटतात. अशावेळी पालकांनी काय काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला
पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरतात. या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी काळीमिरी मधाचे सेवन करावे. या मिश्रणाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात.
नियमित थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे खोकला वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेला खोकला कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण नागवेलीच्या पानांचा या पद्धतीने वापर केल्यास खोकला कमी होईल.
वातावरण बदलला की सर्दी खोकला आणि कफची समस्या होते. कफचा रंग अनेक आजारांचे संकेत देतो. कोणत्या रंगाच्या कफने कोणत्या आजारांचे संकेत मिळतात, जाणून घेऊयात.