मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याप्रकरणावरून मोठे भाष्य करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. "केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे," अश्या शब्दांत त्यांनी केंद्र सरकारचा…
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) १३ जानेवारी रोजी उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेला प्रोत्साहन देण्याचे नियम २०२६ लागू केले. यामुळे देशातील शैक्षणिक वर्तुळात वादविवाद सुरू झाला आहे.
जर धर्मेंद्र प्रधान भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तर ते पक्षाच्या ३६ वर्षाच्या इतिहासात राष्ट्रीय शाखेचे नेतृत्व करणारे आणि नंतर भाजपाचे अध्यक्ष होणारे तिसरे नेते असतील.