NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून मोठ्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना त्यांनी युवा पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला.
Raghav Chaddha: आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या राघव चड्ढा यांच्या मौनावर आणि नीट पेपरफुटीवर जबाब न दिल्याबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते, पण आता त्यांनी राज्यसभेत या…
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही विद्यार्थ्यांवरील कारवाईचा मुद्दा कायम असल्याचा आरोप करत कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारला इशारा दिला आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा उपोषण सुरू करण्याचा निर्धार पक्षाने…
Dharmendra Pradhan's Statement: आज संसदेत आगमन होताच भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. गाडीतून हसतमुखाने बाहेर पडत त्यांनी सर्वांना हात जोडून अभिवादन केले. त्यांना पाहताच खासदारांनी "धर्मेंद्र प्रधान…
देशाचे शिक्षण मंत्रालय सांभाळणारे दिग्गज नेते धर्मेंद्र प्रधान आणि प्रल्हाद जोशी यांच्या संपत्तीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची…
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या विजयी जल्लोषावरून शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवली.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील चांदिवली येथे काँग्रेसने तिरंगा मार्च काढला. यावेळी नसीम खान यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील आणि पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी भूमिका मांडली.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या समर्थनात्मक पोस्टवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. आंदोलनातील विद्यार्थ्यांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी इथेनॉल धोरणावर टीका करत गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली, तर उद्धव ठाकरे यांनीही शिवाजी…
Chhagan Bhujbal on Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा १५-२० दिवस आधी झाला असता तर देशात तणाव वाढला नसता, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक टिप्पणी करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधींच्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे नितीन गडकरी पुन्हा चर्चेत आले आहेत. इथेनॉल धोरण आणि केंद्र सरकारच्या निर्णयांवरून विरोधकांकडून पुढील राजकीय संघर्षाची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या एकूण संपत्तीची माहिती आणि आर्थिक पार्श्वभूमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रानुसार प्रल्हाद जोशी आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण किती जंगम…
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचे कौतुक केले. दरम्यान, CJP ने सरकारने तीनही प्रमुख मागण्या मान्य केल्याचा दावा…
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारे यांनी संवाद आणि अहिंसेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा संदेश दिला. दरम्यान, CJP ने सरकारने सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्याचा दावा करत आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.
नॉर्वेजियन पत्रकार हेले लिंग यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले असून, हा भारतातील तरुणांसाठी एक ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओस्लो दौऱ्यादरम्यान…
गेल्या काही दिवसांपासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. देशभरात सीजेपीचे आंदोलने सुरू होते. त्याला यश आल्याचे दिसून येत आहे.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना हा विद्यार्थी, युवक आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या लढ्याचा विजय असल्याचे म्हटले. 'Beginning is the End' म्हणत त्यांनी सरकारला अप्रत्यक्ष इशाराही दिला.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, CJP ने सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याचा दावा करत जंतर-मंतरवरील आंदोलन मागे घेण्याची घोषणा…
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांनी तरुणांच्या आंदोलनाचे कौतुक करत सरकारवर निशाणा साधला. अभिजित दीपकेंच्या नेतृत्वाचेही त्यांनी कौतुक केले आणि शिवाजी पार्कवर विजयाचा जल्लोष करण्याची घोषणा केली.