एफएसएसएआयच्या नव्या नियमामुळे चहाच्या नावावर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांबाबत मोठा बदल झाला आहे. आता हर्बल किंवा फुलांपासून बनवलेल्या पेयांना ‘चहा’ म्हणता येणार नाही, अन्यथा विक्रेत्यांवर कडक कारवाई होऊ शकते.
जगभरात अंडी मोठ्या आवडीने खाल्ली जातात मात्र नुकतेच देशातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा संस्था FSSAI ने याबाबत एक अलर्ट जारी केला आहे. यात लोकप्रिय एग्गोज कंपनीचे नाव समोर येत असून…
जास्त तेलाचे सेवन केल्याने मधुमेहापासून कर्करोगापर्यंत अनेक जीवघेणे आणि गंभीर आजार होऊ शकतात. तज्ज्ञांपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वजण कमी तेल खाण्याचा सल्ला देतात, जाणून घ्या योग्य तेल
अलिकडेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) एक आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की कोणतीही कंपनी त्यांच्या आरोग्य पेयांवर "ORS" हा शब्द वापरू शकत नाही.