Morning Habits Increase Hear Attack : सकाळच्या वेळेत नकळत आपल्याकडून काही अशा चुका घडतात ज्या हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात. भारतात दररोज हजारो लोक या आजारामुळे मृत पावले असून वेळीच…
Tamil actor K Bhagyaraj : तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चेन्नई येथे त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात…
हृद्यासंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा हार्ट अटॅक किंवा हार्ट स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने उपचार न केल्यास रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता असते. मात्र वॉकहार्ट हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांना एका महिलेचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हृदयविकारचा झटका किंवा हार्ट स्टोक येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात बाहेर जाताना शरीराची काळजी घेणे फार आवश्यकता आहे.
Heart Disease Symptoms Early Symptoms: शरीररामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे किंवा सतत अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसत असतील तर हे हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात, जाणून घ्या.
हल्ली कोणत्याही वयातील मुलामुलींचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या प्लेकमुळे शरीराला…
Heart Health Tips : वाढत्या उष्णतेचा आपल्या हृदयावर गंभीर परिणाम होत असतो. याकाळात जर आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही तर हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते.
हार्ट अटॅक येण्याच्या काही तास आधी शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या हार्ट अटॅकची गंभीर लक्षणे.
महिलांमध्ये हार्ट अटॅकची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.
Train Accident Video : रेल्वेसाठी धावला जीव पण ट्रेन थांबूनही त्यात चढता आले नाही. व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त…
भारतामध्ये हृदयविकारांनी पिडीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हृदयविकारांबाबत असलेल्या गैरसमजुतींमुळे अनेक जण वेळीच उपचार घेत नाहीत. डॉक्टरांनी सल्ला देऊनही काही रुग्ण बायपास शस्त्रक्रिया करणे टाळतात
मृत्यूपूर्वी नेमकं काय घडतं याबद्दल नेहमीच उत्सुकता आणि गूढता राहिली आहे. अलीकडील संशोधनात मृत्यूच्या उंबरठ्यावरून परतलेल्या रुग्णांनी काही धक्कादायक अनुभव शेअर करत याकाळात त्यांना कोणते आवाज ऐकू आले ते स्पष्ट…
हृदयाच्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या मुळांपासून स्वच्छ करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. पाणीदार आणि फायबर असलेली फळे खाल्ल्यास हृदय निरोगी राहील.
चंद्रपूरमध्ये मित्राच्या लग्नात डीजेवर नाचताना 25 वर्षीय तरुण अचानक कोसळला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यांसारख्या जीवनशैलीतील घटक हे या आजारांचे प्रमुख कारण मानले जातात. याउलट, सातत्याने पाळलेल्या योग्य जीवनशैलीच्या सवयी या आजारांना टाळण्यास मदत करते.
मेटाबॉलिक आजार यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पूर्वी हृदयविकार हा वृद्धापकाळाशी संबंधित मानला जात होता, मात्र आता तो 20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्येही आढळत आहे.
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, आहारात होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येते. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे हार्ट अटॅक किंवा उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजारांची शरीराला लागण…