दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या झालेल्या ०-२ अशा कसोटी मालिकेतील पराभवानंतर माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी लीगपेक्षा देशासाठी खेळणे महत्त्वाचे आहे. असे मत व्यक्त केले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत ४०८ धावांनी पराभूत झाला. या पराभवानंतर भारतीय संघ आणि संघ व्यवस्थापनावर आजी-माजी खेळाडूंकडून टीका होऊ लागली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताने ४०८ धावांच्या या सर्वात मोठ्या फरकाने पराभव पत्करला आहे.
WTC Point Table: भारतीय संघाने सध्याच्या WTC सायकलमध्ये ९ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना फक्त ४ सामन्यांत विजय मिळाला आहे, तर ४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी कसोटीत झालेल्या पराभवानंतर (२-०) त्यांनी भारतीय संघाच्या (Team India) एकूण कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या सात कसोटी सामन्यांपैकी भारताने ५ सामने गमावले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील गुवाहाटी कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४०८ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली.
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत भारतावर ४०८ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे. या पराभवाला काही खेळाडू कारणीभूत ठरले आहेत.
दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा ४०८ धावांनी पराभव केला आणि मालिका विजय मिळवला. या सामन्यात मार्को जॅन्सनने शानदार झेल घेतला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४०८ धावांनी पराभव करून ही कसोटी मालिका खिशात टाकली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आज संपला असून भारतासाठी परिस्थिती अत्यंत कठीण झाली असून यावर रवींद्र जडेजाने भाष्य केले आहे.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर चौफेर टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान भारताचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका केली आहे.
बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने दुसऱ्या डावात २ बाद २७ धावा केल्या आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन बळी घेऊन रवींद्र जडेजाने एक मोठा कारनामा केला आहे. या दोन बळींसह रवींद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ५० बळी पूर्ण…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने टीम इंडियासमोर विजयासाठी 549 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारत या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला पण सुरवातीला दोन धक्क बसले…
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात गुवाहाटी येथे दुसरी कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात दरम्यान दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी, एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टन यांनी या सामन्यात एक मोठा टप्पा…
गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर कुलदीप यादवने अनपेक्षित फलंदाजीचा नजारा सादर केला. ज्या कामगिरीची कुणाला देखील अपेक्षा देखील नव्हती अशी कामगिरी कुलदीप यादवने केली आहे.
गुवाहाटी येथे खेळवण्यात येत असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २६ धावा करून ३१४ धावांची आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाई करत ४८९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भातीय संघाला सर्वबाद २०१ धावातच गारद झाला आहे. आफ्रिकेकडून मार्को जानसेनने सहा बळी घेतले आहेत.
IND vs SA 2nd Test Day 2: दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर भारताने एकही विकेट न गमावता ९ धावा केल्या आहेत. टीम इंडिया सध्या पहिल्या डावात ४८० धावांनी पिछाडीवर आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना २२ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हे स्टेडियम भारताचे ३० वे कसोटी स्थळ बनले आहे.