भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुलने ३९ धावांची खेळी करत कसोटी क्रिकेटमध्ये 4 हजार धावांचा टप्पा गाठला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झालाया आहे. पहिल्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर १ बाद ३७ धावा झाला आहे.
केएल राहुलने सोशल मीडियावर अथिया शेट्टीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले. तसेच पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे एक गोड कॅप्शनही लिहिले. तसेच या दोघांचे फोटो पाहून चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
भारतीय सलामीवीर केएल राहुलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा पराक्रम केला आहे. राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २००० पेक्षा जास्त धावा करणारा सातवा भारतीय फलंदाज बनला आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) त्याच्या शतकाकडे वाटचाल करत असताना अचानक मैदानाबाहेर गेला.
आयपीएल स्पर्धेचे गारुड जगभर पसरले याहे. आयपीएल ही स्पर्धा जगातील सर्वात प्रसिद्ध लीग म्हणून नावारूपाला आली याहे. टी20 स्वरूपात खेळवण्यात येणाऱ्या या लीगची आतुरता सगळीकडे बघायाला मिळते. या वर्षी झालेल्या…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या केएल राहुलचे इंग्लंडच्या मोईन अलीने कौतुक केले आहे. तो म्हणाला की राहुल जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना ओव्हल येथे सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुलला सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडण्याची संधी चालून अली होती, परंतु राहुल या विक्रमापासून ३१…
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवला गेला. भारताने हा सामना ड्रॉ…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ३ सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज केएल राहुल शानदार फलंदाजी करताही. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी राहुलच्या या फॉर्ममागील कारण सांगितले.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला गेला आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी दारुण पराभव केला. हातात असणारा विजय गमवाव्या लागणाऱ्या भारताला पाच चुका महागात पडल्या.
भारताने इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी भारतीय संघाचा डाव गडबडला आहे. भारताला १२६ धावांची गरज असताना रिषभ पंत आणि त्यांनतर भारतीय संघाचा आधारस्तंभ केएल राहुल देखील माघारी परतला…
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये या सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. काल सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. इंग्लंडच्या पहिल्या डावातील…
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अनेक घटना घडत आहेत. या सामन्यात कर्णधार शुभमन गिल ऐवजी केएल राहुल नेतृत्व करताना दिसून आला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान लॉर्ड्सवर मैदानावर स्कएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्यात मैदानावर तणाव दिसून आला.
भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. हेडिंग्ले, लीड्स येथे पहिला सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील चौथ्या दिसशी भारताच्या केएल राहुलने दमदार शकत ठोकले आहे.
इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या सामन्यात जसप्रीत बूमराहने ८३ धावांत ५ बळी घेतले आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बूमराहने टिकाकारांचे तोंड बंद…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. लीड्समधील हेडिंग्ले येथे पहिला सामना सुरू झाला आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी इतिहास रचला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा नवीन कर्णधार शुभमन गिल याने आनंदी, सुरक्षित अशी संस्कृती निर्माण करण्याचा निर्धार केला…