काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर सुटलेला आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्यावरूनही राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टिका झाली.
पुणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास उत्तर पुणे जिल्ह्याला ‘शिवनेरी जिल्हा’ असे नाव द्यावे, अशी जाहीर मागणी आमदार लांडगे यांनी केली होती. या मागणीला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला
What is Indelible Ink: अमिट शाई तुमच्या बोटाला ओळख म्हणून लावली जाते. ही निळी शाई लावण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली आणि ती कुठे बनवली जाते ते जाणून घेऊया.
आगामी निवडणुका पाहता, सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मोर्च, निषेध आणि आरोप-प्रत्यारोपांचे खेळ सुरू आहेत. मतचोरी, ईव्हीएम फेरफार आणि मतदार यादी दुरुस्ती यांसारखे मुद्दे मोठ्या प्रमाणात आहेत.
काँग्रेसच्या दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून, धुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद घटल्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
सांगोला तालुक्यातील आगामी निवडणुकांसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे राजकीय समीकरणातही मोठे बदल होणार आहेत.
एकनाथ शिंदे बुधवारी त्यांच्या होमग्राऊंड असलेल्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सातारा जिल्ह्याचे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणविसांनाही पत्र लिहिले आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यनीही सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
आयव्ही इस्टेटमध्ये अंदाजे दहा हजार फ्लॅट्स आहेत. पण पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली जातात, सांडपाणी रस्त्यावर सांडते, ज्यामुळे ये-ज करणाऱ्यांचे खूप हाल होत आहेत.
प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने पुणे महानगरपालिकेच्या प्रभागरचनेला मान्यता दिली आहे. अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना (वॉर्ड गॅझेट) सोमवारपर्यंत प्रसिद्ध होणार आहे.
Supreme Court on maharashtra Local Body Elections : सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सुनावणी पार पडली असून यामध्ये 31 जानेवारी 2026 ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागावे, असे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
आम्हाला रिपाइला विचारल्याशिवाय इथे कोणताच पक्ष राज्य करु शकत नाही. आम्ही कोणाकडे चर्चेला जात नाही. तेच आमच्याकडे चर्चेला येतात, असे रामदास आठवले म्हणाले.