आशिया कप ट्रॉफीभोवतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आशियाई क्रिकेट परिषदेने अधिक आशियाई स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये लेजेंड्स ऑफ आशिया स्पर्धा आणि असोसिएट सदस्यांमधील लीगचा समावेश आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कप ट्रॉफीच्या मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यावर निशाणा साधला.
आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा परभव करून भारताने जेतेपद जिंकले होते. परंतु, भारतीय संघ ट्रॉफीविनाच भारतात परतला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यावर आता आयसीसीयाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की ते आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करतील आणि आशिया कप ट्रॉफी परत मिळवण्याचा प्रयत्न करतील. हे लक्षात घ्यावे की आयसीसीची बैठक आज होणार…
बीसीसीआयने नुकताच एसीसीला (ACC) मेल करून ट्रॉफी भारताला परत करण्याची मागणी केली होती. मात्र, आता त्या मेलला उत्तर देत मोहसिन नक्वी यांनी टीम इंडियाला ट्रॉफी थेट देण्यास नकार दिला आहे.
सप्टेंबर महिन्यात आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून जेतेपद पटकावले. आशिया कपच्या ट्रॉफीबाबत आता बीसीसीआयने पीसीबी अध्यक्षांना इशारा दिला आहे.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला असून बीसीसीआयला या स्पर्धेतून १०० कोटी रुपये मिळाले आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एसीसी (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. या घटनेनंतर नक्वी यांनी ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंची पदके घेऊन तिथून काढता पाय…
दुबई येथे आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा अंतिम सामन्यात पराभव करून आशिया कपचे जेतेपद पटकावले. त्यानंतर भारतीय संघ आणि पीसीबी अध्यक्ष यांच्यात ट्रॉफी सोपवण्यावरून अनेक वाद निर्माण झाले.
परिणामी नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले आणि सोशल मीडियाने त्यांना ट्रॉफी चोर म्हटले. सिंध आणि कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गुलाम अब्बास जमाल यांनी मोहसिन नक्वी यांचा सन्मान करण्याची घोषणा केली…
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने ट्रॉफी समारंभ वादात सापडला. आशिया कप 2025 चार ट्रॉफीच्या वादावर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डिव्हिलियर्स याने मोठे वक्तव्य केले
आशिया कप ट्रॉफीवरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस अधिकच तापत चालला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचा अहंकार कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
आशिया कप फायनल जिंकल्यानंतर, एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना कळताच की भारतीय खेळाडू त्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत, तेव्हा ते ट्रॉफी न देण्यावर ठाम राहिले.
आशिया कप २०२५ स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. विजयानंतर भारताने ट्रॉफी स्वीकारली नाही. त्यानंतर हा वाद आता टोकाला गेला आहे. बीसीसीआयने याबाबत भूमिका घेतली आहे.
Mohsin Naqvi Viral Memes : डेडसो रुपये लेगा, फिर ही ट्रॉफी देगा...! मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देताच ते ट्रॉफी घेऊन निघून गेले. पण आता ट्रॉफी चोरच्या नावाने…
आशिया कप २०२५ चा अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. विजयानंतर भारताने यांच्यात खेळला गेला.मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यावर आता मोहसिन नक्वीने विधान केले.
आशिया कप स्पर्धेची ट्रॉफी मोहसिन नक्वी यांच्याकडून घेण्यास भारतीय संघाने दिला. त्यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी ताब्यात घेतली. आता एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी भरिय संघाला ट्रॉफी देण्यास तयार झाले आहेत पण त्यांनी…
बीसीसीआयकडून आज, मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी एसीसी सदस्यांसोबत होणाऱ्या बैठकीत अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ताब्यात घेतलेली आशिया कपची ट्रॉफी भारताला परत देण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे.
दुबईत झालेल्या या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इतर खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.