15 फेब्रुवारी रोजी T20 विश्वचषक 2026 रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटमध्ये अशांतता वाढल्याचे समोर येत आहे.
भारताच्या आशिया कप विजयानंतर ट्रॉफी घेऊन पळून गेलेले पाकिस्तानी गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या संघाचा पराभव निश्चित झाल्यानंतर प्रेमदासा स्टेडियम सोडले.
सामन्यानंतर शोएब अख्तर भारतीय वृत्तवाहिनीवर लाईव्ह होता. शोएबने आपल्या विधानात नक्वी यांचे नाव घेतले नाही पण त्याने त्याच्यावर टीका केली आहे आणि त्यांना अक्षम आणि अज्ञानी असे म्हटले आहे.
पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारताविरुद्धच्या गट अ सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वादाची ठिणगी पडली आहे.
पाकिस्तान भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचारही करत आहे. सोमवारी पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीत या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची पुष्टी नक्वी यांनी सोशल मीडियावर केली.
आशिया कप २०२५ ट्रॉफीभोवती सुरू असलेल्या चर्चेला एक छोटी पण अर्थपूर्ण प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मोहसिन नक्वी यांना ट्रॉफीबद्दल सतत प्रश्न विचारले जातात, परंतु ते अस्पष्ट उत्तरे देतात.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप ट्रॉफीबाबतचा वाद अद्यापही शांत झालेला नाही. आता पिसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पुन्हा भारताला ट्रॉफी देण्यासाठी अट घालण्यात आली आहे.
आशिया कप ट्रॉफीभोवतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आशियाई क्रिकेट परिषदेने अधिक आशियाई स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये लेजेंड्स ऑफ आशिया स्पर्धा आणि असोसिएट सदस्यांमधील लीगचा समावेश आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कप ट्रॉफीच्या मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यावर निशाणा साधला.
आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा परभव करून भारताने जेतेपद जिंकले होते. परंतु, भारतीय संघ ट्रॉफीविनाच भारतात परतला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यावर आता आयसीसीयाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की ते आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करतील आणि आशिया कप ट्रॉफी परत मिळवण्याचा प्रयत्न करतील. हे लक्षात घ्यावे की आयसीसीची बैठक आज होणार…
बीसीसीआयने नुकताच एसीसीला (ACC) मेल करून ट्रॉफी भारताला परत करण्याची मागणी केली होती. मात्र, आता त्या मेलला उत्तर देत मोहसिन नक्वी यांनी टीम इंडियाला ट्रॉफी थेट देण्यास नकार दिला आहे.
सप्टेंबर महिन्यात आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून जेतेपद पटकावले. आशिया कपच्या ट्रॉफीबाबत आता बीसीसीआयने पीसीबी अध्यक्षांना इशारा दिला आहे.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला असून बीसीसीआयला या स्पर्धेतून १०० कोटी रुपये मिळाले आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एसीसी (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. या घटनेनंतर नक्वी यांनी ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंची पदके घेऊन तिथून काढता पाय…
दुबई येथे आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा अंतिम सामन्यात पराभव करून आशिया कपचे जेतेपद पटकावले. त्यानंतर भारतीय संघ आणि पीसीबी अध्यक्ष यांच्यात ट्रॉफी सोपवण्यावरून अनेक वाद निर्माण झाले.
परिणामी नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले आणि सोशल मीडियाने त्यांना ट्रॉफी चोर म्हटले. सिंध आणि कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गुलाम अब्बास जमाल यांनी मोहसिन नक्वी यांचा सन्मान करण्याची घोषणा केली…
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने ट्रॉफी समारंभ वादात सापडला. आशिया कप 2025 चार ट्रॉफीच्या वादावर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डिव्हिलियर्स याने मोठे वक्तव्य केले