रायगड दौऱ्यात राज ठाकरे यांनी कोकणातील विकासकामांवरून सरकारला घेरलं. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासह ‘तिसरी मुंबई’ प्रकल्प आणि जमिनींच्या व्यवहारांवरून त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केले.
महामार्गावर काम अपूर्ण असलेल्या अनेक ठिकाणी टोल प्लाझाची आधुनिक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या ऑगस्ट महिन्यापासून या अपूर्ण महामार्गावर टोल वसुली सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली ३१ मे ची डेडलाईन अपयशी ठरली आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे ३० टक्के काम अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासियांचा प्रवास पुन्हा खडतर…
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला पुरता विलंब झाला आहे. हे काम अपूर्ण असल्यामुळे प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत.
Ratnagiri News: बायपास मूळ करारात समाविष्ट असतानाही ठेकेदाराकडून ते पूर्ण न झाल्याने नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी लागली. यामुळे कामाला मोठा विलंब झाला आहे.
पुण्याहून खेडच्या दिशेने प्रवास करणारी खासगी ट्रॅव्हलर बस भोगाव गावाजवळील पुलाजवळ बॅरिकेडला धडक देत थेट 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 22 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी…
महाराष्ट्रात शक्तीपीठ एक्सप्रेसवे, कोकण कॉरिडॉर आणि समृद्धी एक्सप्रेसवे वेगाने बांधले जात आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि राज्याची अंतर्गत आणि किनारी कनेक्टिव्हिटी मजबूत होईल.
गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे.
मुसळधार पावसामुळे जनजीवन जसं विस्कळीत झालं आहे त्याप्रमाणेच याचा फटका वन्यजीवांना देखील बसत आहे. रविवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथील राऊत सर्जिकल हॉस्पिटलच्या समोर जखमी अवस्थेत मगर आढळून आली…
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी आतापर्यंत ४५०० जणांचे बळी महामार्गावरील घेतले आहेत. अनेक डेडलाईन्स जाहीर केल्या गेल्या, पण मुंबई-गोवा महामार्गाचे काम वर्षानुवर्षे सुरू असूनही पूर्णत्वास जात नाही.