गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे.
मुसळधार पावसामुळे जनजीवन जसं विस्कळीत झालं आहे त्याप्रमाणेच याचा फटका वन्यजीवांना देखील बसत आहे. रविवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथील राऊत सर्जिकल हॉस्पिटलच्या समोर जखमी अवस्थेत मगर आढळून आली…
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी आतापर्यंत ४५०० जणांचे बळी महामार्गावरील घेतले आहेत. अनेक डेडलाईन्स जाहीर केल्या गेल्या, पण मुंबई-गोवा महामार्गाचे काम वर्षानुवर्षे सुरू असूनही पूर्णत्वास जात नाही.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळत आहे्. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पाहणी दौरा केला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा होत असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे कोलेटी गावाजवळ शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एसटी व ट्रकचा अपघात झाल्याने ट्रक चालकाच्या जीवावर…
Mumbai - Goa Highway: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकदारांना डेडलाईन दिली आहे. गडकरी यांनी ठेकेदारांची कानउघाडणी केली आहे.
गणेशोत्सवाआधी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू होणार – नारायण राणे मुंबई-गोवा महामार्गाचे खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश असलम शेख, संजय राऊत व ठाकरे गटावर राणेंचे घणाघाती प्रतिउत्तर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. या महामार्गावरील ओळखल्या जाणाऱ्या भोस्ते घाटात शनिवारी सकाळी एक थरारक अपघात झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची सतत ये जा सुरु असते अशातंच आता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरी किल्ले रायगडाच्या जवळपास असलेल्या भागात प्रशासनाने अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतून रत्नागिरीला आता फक्त ४ तासांमध्ये पोहोचता येणार आहे. केंद्र सरकारने हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाला हिरवा कंदील दाखवला असून हा मार्ग कोकणासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर…
बई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांमधून वाहतूक सुरू करण्यात आली असल्याने प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कशेडी घाट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय अवघड आणि धोकेदायक असा घाट आहे.
महामार्गालगत भर वस्तीत बिबट्याने थेट घरासमोरील भागात येऊन अशाप्रकारे केलेल्या हल्ल्यामुळे सध्या या परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याच्या अस्तित्वामुळे भीतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे.