पुणे महापालिकेच्या स्थायी समितीची अध्यक्ष पदासाठीची सभा पार पडली. या सभेत स्थायी समितीची अध्यक्ष पदी भाजप नेते श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तहकूब महासभेदरम्यान पत्रकारांना अचानक चित्रीकरणास मनाई केल्याने सभागृहात मोठा वाद निर्माण झाला.बहुमताचा गैरफायदा घेत सत्ताधारी भाजपकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी करत तीव्र आक्षेप नोंदवला.
Sahar Sheikh News: ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्र्यातून विजयी झालेल्या एमआयएमच्या सहर शेख यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 'मुंब्रा हिरवा करू' या त्यांच्या विधानामुळे राजकीय वाद पेटला.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत यंदा मतदानाचा टक्का घसरला आहे.मतदानात उमेदवारांवर नाराजी व्यक्त करीत तब्बल 30 हजार 968मतदारांनी 'नोटा' पर्यायाला मतदान केले आहे.
अकोला महापालिकेच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका जया गेडाम यांची अत्यंत हलाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थिती जीवनाशी संघर्ष करत कसाबसा घरचा गाडा हकताना काँग्रेसची उमेदवारी मिळाली.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँ.च्या अंतर्गत गोटात मोठे राजकीय युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी नागपूरमध्ये मतदान केले. यावेळी मोहन भागवत यांनी नोटा बद्दलही प्रश्न उपस्थित केले आणि मतदानाचे आवाहन केले
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच प्रचारात विकासाचा अजेंडा मागे पडत चालला असून प्रचाराची दिशा थेट व्यक्तिगत पातळीवरील टीकेकडे वळल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रीना तोरणे, दीपक मेवानी, सविता आसवानी आणि काळूराम पवार यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.
राज्यामध्ये पुणे महापालिकेसह 26 पालिकांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून पालिका अधिकाऱ्यांनी देखील आढावा बैठक घेतली.
नगरपरिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणूकीचा रणसंग्राम राज्यभरात सुरु आहे. या निवडणूकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत यांच्यात चुरशीची लढत सुरु असताना आता ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
ठाणे महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली होती.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत, 'कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत शहरवासीयांची फसवणूक झाली असून, येत्या निवडणुकीत मतदार त्याचा बदला घेतील,' असा घणाघात केला आहे.
सांगली महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई चांगलेच गरजले आहेत. भाजपच्या मनमानी कारभाराला प्रत्युत्तर देत योग्य मान मिळाला तरच लढू असे आव्हान दिले आहे