देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी नवरात्री उत्सवात उपवास करतात. उपवासाच्या दिवशी ते एकाच फळाचे सेवन करतात. इतर कोणत्याही पदार्थाचे सेवन करत नाही. जाणून घ्या सविस्तर.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेवग्याच्या शेंगा खायला खूप जास्त आवडतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीर कायमच फिट आणि हेल्दी ठेवतात. जाणून घ्या शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे.
जेएनपीए येथील पीएसए टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनासह महाराष्ट्राला सर्वाधिक बंदर क्षमता असलेले राज्य बनवल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुखने विजय मिळवत विश्वचषक विजेतेपद पटकावले. दिव्याच्या या विजयानंतर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
नरेंद्र मोदी कायम फिट आणि निरोगी राहण्यासाठी शेवग्याच्या पानांची भाजी खातात. या भाजीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शेवग्याच्या पानांचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात,याबद्दल सांगणार आहोत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाच्या ७४ व्या वर्षी सुद्धा अतिशय फिट आणि हेल्दी आहेत. मोदी त्यांच्या आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करतात. ज्यामुळे ते कायम निरोगी आहेत. निरोगी आरोग्यासाठी…
मन की बात या कार्यक्रमात पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास शरीरातील लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. जाणून घेऊया वजन कमी…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठी व देशाचे गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रामध्ये आले आहेत. त्यांनी प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असल्याबाबत सूचक वक्तव्य केले.
देशातून कुपोषण समुळ नष्ट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.९) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १७,०८२ कोटी रुपयांच्या फोर्टिफाइड राइस योजनेला मंजुरी देण्यात…
मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशनने भारतातील पश्चिम आणि दक्षिण भागात मिलेट्स अर्थात भरडधान्यांपासून बनलेला बन बर्गर तयार करण्याची योजना बनवली आहे. ज्यामुळे आता मॅकडोनल्ड्स ही कंपनी मोदींच्या मिलेट्स धोरणानुसार व्यवसाय करत असल्याचे पाहायला…
भारताच्या कामगिरी आता जागतिक स्तरावर झळकत आहे. गेल्या दशकात 25 कोटींहून अधिक लोकांना सरकारने गरिबीतून बाहेर काढले आहे. ज्यामुळे नवीन मध्यमवर्गाचा उदय झाला आहे. भाजप सरकारने गरिबांच्या सक्षमीकरणाचा मार्ग निवडल्यामुळे…
काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचे अनेक पक्ष नीती आयोगास विरोध करत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारत आघाडीला विरोध करण्यासाठी, आज झालेल्या नीती आयोगाच्या…
मंगळवारी (ता.२३) केंद्र सरकारकडून देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी आज देशाचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ तास आधीच देशाचा यार…
केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने 2023-24 या आर्थिक वर्षात उत्पादन, विक्री आणि नव्या रोजगार निर्मितीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आज आयोगाकडून याबाबतची आकडेवारी जारी करण्यात आली असून, आयोगाने…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवशीय रशिया दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित करताना, तीनपट वेगाने काम करण्याची सरकारची योजना असल्याचे सांगितले आहे. तर देशाला जगातील तिसरी सर्वात…
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली. ही नवसंजीवनी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना आपल्या निवडणुकीत घोषणापत्रात भरीव स्थान दिल्याने मिळाली. मात्र, आता लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर राहुल गांधींना शेतकऱ्यांच्या मुद्द्यांचा…