Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील दान चोरीचे गूढ अजूनही उलगडलेले नसून कोणी किती पैशांचा अपहार केला याचाही तपशील अद्याप अस्पष्ट आहे. राम मंदिरातील या अपहारामागील सूत्रधारदेखील गूढच आहे. तथापि, विशेष…
गुजरात एटीएसने देशविरोधी कट रचल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. एटीएसच्या माहितीनुसार, हे आरोपी सोशल मीडियाद्वारे कट्टरपंथी विचारसरणीने प्रेरित होते आणि देशात 'गझवा-ए-हिंद' स्थापन करण्याचा कट रचत होते.
देशातील सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये डोळेझाक करत नाहीत. एखाद्या पंतप्रधानांवर किंवा मुख्यमंत्र्यांवर खोटा गुन्हा दाखल झाला असेल, तर त्यांना जामीन मंजूर करण्याचा अधिकार न्यायालयाकडे आहे."
Maharashtra Breaking News: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून ते ४ जुलैपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पुढील चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
ईपीएफओच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून २८ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नवीन दावे न दाखल करता येणार नाहीत. तसेच या कालावधीत दाव्यांच्या प्रक्रियेलाही स्थगिती…
Maharashtra Breaking News-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत दुसऱ्यांदा मोठी फूट पाडून विरोधी पक्षातील गट फोडण्याची आपली राजकीय क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे, ज्यामुळे त्यांचे राज्य आणि केंद्राच्या राजकारणातील वजन…
Maharashtra Breaking News- प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये हीरो मोटोकॉर्प, पाइन लॅब्स आणि एम अँड…
Maharashtra Breaking News- रोहित पवार यांनी काल, १२ जूनपासून पंढरपूरच्या पवित्र भूमीत हे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी व्हावा, बँकांकडून होणारी अडवणूक थांबावी आणि सरकारने केवळ…
Maharashtra Breaking News- पुण्यातील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे असे ते म्हणाले. पुण्यातील आंदोलनानंतर लखनौ, जयपूर, अमृतसरसह देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Maharashtra Breaking : हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले होते की, १५ जूनपर्यंत राज्यात फार मोठा किंवा सलग पाऊस नसेल. मात्र, १५ जूननंतर मॉन्सून अधिक सक्रिय होणार असून राज्यात अत्यंत चांगला…
RSS BJP Leaders Fight: या घटनेनंतर चेतन पवार यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली, परंतु भाजप नेत्याच्या प्रभावामुळे त्यांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला…
इस्रायली हवाई संरक्षण यंत्रणा (Iron Dome आणि Arrow System) या हल्ल्यानंतर तातडीने सक्रिय करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने देशातील लाखो नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि तातडीने भूमिगत बंकर्समध्ये आश्रय…
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यावरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला असून, त्यातूनच 'झुरळ जनता पार्टी' (CJP) नावाची ऑनलाइन चळवळ उदयास आली आहे. बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या प्रश्नांवर…
कॉकरोच जनता पार्टी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. सरन्यायाधीशांनी समर्थकांना "प्रेम आणि शांततेने आंदोलन चालू ठेवा" असे सांगितले आहे, असंही त्यांनी नमुद केलं.
Cockroach Janata Party movement- पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपक हे सकाळी ८ वाजता अमेरिकेतून दिल्लीत दाखल होणार असून आंदोलन सुरू होण्यापूर्वी आवश्यक पोलीस परवानग्या आणि अन्य औपचारिकता पूर्ण करण्यात येतील, अशी…
Maharashtra Breaking News: महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सद्यस्थितीत, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या आणि अपात्र ठरलेल्या तब्बल ८० लाख महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहेत. छाननीनंतर आता सुमारे १.६८…
Maharashtra Breaking News: उपनगरांसोबतच मुंबईच्या जवळपास सर्वच भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मध्य मुंबईतील दादर, कुर्ला, प्रभादेवी आणि लालबाग या परिसरातही सकाळपासूनच पूर्णपणे ढगाळ वातावरण तयार झाले असून हलका पाऊस…
Maharashtra Breaking News: या जागतिक संकटामुळे भारतातील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinder) किमतीत मोठी वाढ झाली आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका व्यावसायिक क्षेत्राला बसत असल्याने हॉटेल व्यावसायिक आणि…
Maharashtra Breaking News: सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांच्या शपथविधीची तयारी पूर्ण झाली आहे. राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांना काँग्रेस पंतप्रधानपदाचा चेहरा बनवू शकते असे…
Supreme Court News: आमचा विश्वास आहे की एसआयआर दरम्यान उचललेली पावले योग्य होती. मतदारांवर स्वत:चा पुरावा सादर करण्यासाठी दबाव टाकला गेला, हे आम्ही मानत नाही, जर मतदार नव्या ठिकाणी राहत…