जुन्नर तालुक्यातील ओतूर, रोहोकडी आणि लगतच्या परिसरात सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मात्र, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरण्याऐवजी चिंतेचा ठरत आहे.
भारतीय जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. कांद्याशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. काहींना जेवणासोबत कच्चा कांदा खायला खूप जास्त आवडतो तर काहींना जेवणातील प्रत्येक पदार्थांमध्ये कांदा लागतो.…
राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1 लाख 27 हजार क्विंटलची आवक झाली. यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500 रुपये सरासरी 1500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला…