चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीप्रकरणी आरसीबीकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संघाच्या सत्कार समारंभासाठी लोकांना आमंत्रित केले होते.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबचा प्रभाव करत आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. याबाबत बोलताना पंजाब किंग्जचे प्रमुख प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग मान्य केले की, संघाला मधल्या फळीत अनुभवाच्या अभावाचा फटका बसला आहे.
आरसीबीने ३ जून रोजी आयपील २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून पहिली ट्रॉफी जिंकली आहे. विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण झाले. यावर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे एक मनोरंजक…
आरसीबी संघ १८ वर्षांनंतर आयपीएल विजेता बनला आहे. पंजाबला पराभूत करत आरसीबीने इतिहास रचला आहे. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार विराट कोहली याला सर्वात जास्त पात्र आहे, असे म्हटले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. माजी फ्रँचायझी मालक विजय मल्ल्याने आरसीबीचे अभिनंदन केले आहे. त्यानंतर लोकांनी मल्ल्याला फटकारले आहे.
अखेर १८ वर्षांनी रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीने कमाल करत आयपीएल २०२५ ची ट्रॉफी पटकावली आहे. अनेकांना पंजाब संघाने जिंकावे वाटत असले तरीही अखेर RCB चा विजय…
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पंजाब किंग्जविरुद्ध अनुभवी फलंदाज विराट कोहलीने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार मारले.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा अंतिम महामुकाबला आज म्हणजे ३ जून रोजी खेळवण्यात येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत १९० धावा उभारल्या आहेत. आता फायनल जिंकण्यासाठी पंजाबला…
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्याचे वेड केवळ भारतीयांनाच नाही तर परदेशात देखील दिसून येत आहे. यादरम्यान हॉलिवूडचा लोकप्रिय रॅपर ड्रेकने विराट कोहलीच्या संघावर मोठी पैज लावली आहे.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज म्हणजे ३ जून रोजी खेळवला जात आहे. आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय सैन्याला सन्मानित करण्यात आले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला…
आयपीएल २०२५ अंतिम सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आहेत. पीबीकेस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्यात त्याला इतिहास रचण्याची संधी चालून आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज आयपीएल फायनल सामना होणार आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वीच आरसीबीचा स्टार खेळाडू फील फिल साल्ट बाबा बनला आहे.
रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर आमनेसामने असणार आहेत, या सामना नक्कीच मनोरंजक होणार आहे. कारण पंजाबच्या संघाला बंगळुरु विरुद्ध क्वालिफायर १ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या आधी या मैदानावर क्वालिफायर २ चा सामना खेळवण्यात आला होता यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने २०३ धावा या मैदानावर केल्या होत्या.
सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात आयपीएल २०२५ विजेता कोण होणार यावर तर्क वितर्क लावले जात आहेत. एवढेच नव्हे तर चाहते एआय प्लॅटफॉर्मवर शोधत आहेत की यावेळी आयपीएल २०२५ चा विजेता कोण…
३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आमनेसामने असणार आहेत. या दिवशी जर पावसाचा व्यत्यय आला तर विजतेपदाची माळ पंजाबच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात ३ जून रोजी होणार आहे. ण त्याआधी आरसीबीचा खेळाडू विराट कोहली झटका देणारी बातमी समोर आली आहे. बेंगळुरूमधील त्याच्या पब,…
३ जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल २०२५ च्या विजेतेपदाचा सामना खेळावण्यात येणार आहे. या सामन्यात फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला अर्शदीप सिंगपासून सावध राहण्याची गरज आहे.
गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला होता. ज्यामध्ये पंजाबला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवावर श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली आहे.