बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व सहा व पंचायत समितीच्या दहा जागा विक्रमी मताधिक्याने जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामती हा राष्ट्रवादीचा अभेद्य गड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
अजित पवार यांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्थेकडून होण्याची शक्यता आहे. एका गुप्तहेर संस्थेला या अपघाताच्या तपासाचे काम लवकरच दिले जाणार आहे.
सुनेत्रा पवार यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्षाची तातडीने बैठक बोलावली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिलीच मोठी बैठक आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वोच्च पद नसून, जिल्ह्यातील राजकीय प्रभावाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे हे पद मिळाल्यास संबंधित तालुक्यातील नेतृत्व अधिक भक्कम होईल
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणातही सुनेत्रा पवार यांनी जबाबदारीची धुरा समर्थपणे सांभाळण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार या एकमेव उमेदवार आहेत...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची बैठक घेतली आहे.
विविध विभागांकडून सुमारे ३,१२८ कोटींच्या मागण्या आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी आणखी ७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे.
जिल्हा नियोजन आराखड्यात विशेष तरतुदी करण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, जय पवार आणि अन्य वरिष्ठ नेते देखील असल्याचे समोर आले आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. तसेच पुढील राजकारणावर चर्चा केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा गोपनीय दौरा आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा दिल्ली प्रवास यामुळे राज्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
Rohit Pawar News : दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन देखील वाद निर्माण झाला. यावरुन अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. याबाबत रोहित पवार यांनी स्पष्ट मत मांडले आहे.
वर्ध्याच्या एका वकिलाने हा शपथविधीच घटनाबाह्य ठरवला आहे. इतकेच नाहीतर त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहून या वकिलाने सुनेत्रा पवारांना पुन्हा नव्याने पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याची मागणी केली…
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावरुन जेष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये वाद सुरु झाला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची अधिकृत बैठक ९ फेब्रुवारीला बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव प्रस्तावित होईल.