तासगाव शहर सोमवारी सकाळी अक्षरशः ठप्प झाले. माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी झालेल्या चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
जसजशा निवडणुका जवळ येत आहेत आरोप आणि प्रत्यारोपही वाढत चालले आहेत. आता तासगावमधून रोहित पाटील यांनी थेट हल्लाबोल करत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय
ग्रामस्थांच्या मते मागील काही दशकांत झालेल्या अशा स्फोटांत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही ठोस उपाययोजना होत नसल्याने लोकांचा रोष वाढला आहे. राजकीय दबावामुळे कारवाई ठप्प होत असल्याचा आरोप जनतेतून…