एप्रिल महिन्यात देशभरात उष्णतेची लाट वाढू लागली आहे. दरम्यान, हवामान विभागाने सर्व ईशान्येकडील राज्यांसाठी आणि इतर अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. नक्की कोणत्या राज्यात काय होणार जाणून घ्या
Chhatrapati Sambhajinagar Temperature: मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात होत असलेली वाढ मंगळवारी देखील नोंदवण्यात आली. मंगळवार दि. १४ रोजी ४१. ४ अंश सेल्शियस कमाल तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे.
दुपारी अचानक आभाळ भरून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. अवघ्या काही तासांच्या पावसाने पुण्याच्या रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून, अनेक भागांत गुडघाभर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले…
मुंबई आणि एमएमआर प्रदेशात उष्णतेची लाट सुरूच आहे. नागरिक उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहेत. मुंबईतील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, तर उपनगरे सामान्य तापमानापेक्षा ७.६ अंश जास्त होती.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमानाने ३४ अंशांचा टप्पा पार केला असून किमान तापमानात आठवड्याभरात ४.५ अंशांची वाढ झाली आहे. फेब्रुवारीतच जाणवणारी ही उष्णता आगामी कडक उन्हाळ्याचा इशारा मानली जात आहे.
उत्तर भारतातील मैदानी भागात थंडी हळूहळू कमी होत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज दिल्लीतील कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. यंदाच्या हंगामातील तसेच फेब्रुवारी महिन्यातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा लपंडाव पाहायला मिळत आहे. परिणामी वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे.
Maharashtra Weather News : राज्यात सध्या थंडीचा प्रभाव काहीसा कमी झालेला असला , तरी तापमानातील चढ-उतार कायम असल्याचे दिसून येत आहे. किमान तापमानात घट होऊन पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात…
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, शिवाजीनगरसारख्या मोकळ्या आणि हिरवाई असलेल्या भागांत रात्री उष्णता वेगाने निघून जात असल्याने थंडी तीव्र जाणवते.
Weather Update : नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात थंडी कमी होण्याची शक्यता, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांची व्यक्त केली आहे. तसेच कोणत्या राज्यात किती अंश तापमान असणार आहे, यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून…
Mumbai Rains : महाराष्ट्रात सध्या थंडीचा जोर वाढला असतानाच हवामानात अचानक बदलाची चिन्हे दिसत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पावसाच्या एन्ट्रीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
Maharashra Weather Update : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हवामान विभागाकडून ढगाळ वातावरणासह थंडीचा इशारा देण्यात आला आहे.कुठे वाढणार थंडीचा कडाका? कुठे असेल ढगाळ वातावरण? जाणून घ्या सविस्तर बातमी...
Chhatrapati Sambhajinagar Weather: शहराचा किमान पारा १०.२ अंश सेल्सिअसपर्यंत कोसळला. ४ दिवसांत ७ अंशांची मोठी घट; शीतलहरींचा इशारा. यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद.
वातावरणीय बदलाने दिवसेंदिवस हवामान बदलत आहे याचा ऋतुमानावर परिणाम झाला आहे. हिवाळा सुरू असून गेली आठ दिवसांपासून गायब झालेल्या गुलाबी थंडीला गुरुवारपासून पुन्हा सुरूवात झाली.
तासगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चालू असलेल्या ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस आणि पहाटेच्या धुक्यामुळे द्राक्षबागांवर गंभीर संकट ओढावले आहे.
Mumbai Weather Update: भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी पावसाचा इशारा जारी केला असून, नागरिकांना गडगडाटी वादळ आणि जोरदार पावसासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना या कार्यक्रमाच्यानिमित्ताने पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली धोरणात्मक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण झाली.