Maharashtra Weather News : राज्यात सध्या थंडीचा प्रभाव काहीसा कमी झालेला असला , तरी तापमानातील चढ-उतार कायम असल्याचे दिसून येत आहे. किमान तापमानात घट होऊन पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात…
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, शिवाजीनगरसारख्या मोकळ्या आणि हिरवाई असलेल्या भागांत रात्री उष्णता वेगाने निघून जात असल्याने थंडी तीव्र जाणवते.
Weather Update : नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात थंडी कमी होण्याची शक्यता, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांची व्यक्त केली आहे. तसेच कोणत्या राज्यात किती अंश तापमान असणार आहे, यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून…
Mumbai Rains : महाराष्ट्रात सध्या थंडीचा जोर वाढला असतानाच हवामानात अचानक बदलाची चिन्हे दिसत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पावसाच्या एन्ट्रीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
Maharashra Weather Update : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हवामान विभागाकडून ढगाळ वातावरणासह थंडीचा इशारा देण्यात आला आहे.कुठे वाढणार थंडीचा कडाका? कुठे असेल ढगाळ वातावरण? जाणून घ्या सविस्तर बातमी...
Chhatrapati Sambhajinagar Weather: शहराचा किमान पारा १०.२ अंश सेल्सिअसपर्यंत कोसळला. ४ दिवसांत ७ अंशांची मोठी घट; शीतलहरींचा इशारा. यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद.
वातावरणीय बदलाने दिवसेंदिवस हवामान बदलत आहे याचा ऋतुमानावर परिणाम झाला आहे. हिवाळा सुरू असून गेली आठ दिवसांपासून गायब झालेल्या गुलाबी थंडीला गुरुवारपासून पुन्हा सुरूवात झाली.
तासगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चालू असलेल्या ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस आणि पहाटेच्या धुक्यामुळे द्राक्षबागांवर गंभीर संकट ओढावले आहे.
Mumbai Weather Update: भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी पावसाचा इशारा जारी केला असून, नागरिकांना गडगडाटी वादळ आणि जोरदार पावसासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना या कार्यक्रमाच्यानिमित्ताने पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली धोरणात्मक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण झाली.
IND vs WI: शुभमन गिलची टीम पुन्हा एकदा या मालिकेसह त्यांच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मोहिमेची सुरुवात करेल. पहिली कसोटी अहमदाबादमध्ये खेळली जाईल, तर दुसरी कसोटी दिल्लीमध्ये होईल.
Maharashtra Weather Update: गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. तुम्ही जर घरा बाहेर पडणार असणार तर हवामान विभागाचा अलर्ट पाहूनच बाहेर पडा. काय आहे हवामान विभागाच इशारा?