अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाकात पार पडला आता अजून एक कपल लग्नबंधनात अडकणार आहे. या अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
Rashmika Mandanna आणि Vijay Deverakonda यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 8 वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी २६ फेब्रुवारीला विवाह केला. त्यांच्या लग्नाच्या विधी सध्या चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.
तरुणांची क्रश असणारी रश्मीका आता कायमची विजयची झाली आहे. विजय आणि रश्मीकाने उदयपूर येथे थाटामाटात तेही दाक्षिणात्य संस्कृतीमध्ये लग्न सोहळा पार पाडला आहे.
बिग बॉस १९ मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या तान्या मित्तलबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. सोशल मीडिया स्टार तान्या मित्तल आता लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. आता ही बातमी खरी आहे…
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेवती लेलेचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री एतशा संझगिरी आता लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज झाली आहे.सध्या तिच्या घरी लग्नाच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. एतशा सावल्याची जणू सावली मालिकेतील देवा हे पात्र साकारणारा सुप्
विजय आणि रश्मिका यांनी लग्न खाजगी ठेवण्यासाठी परदेशी सुरक्षा सेवा नियुक्त केल्या आहेत, जेणेकरून कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ लीक होणार नाहीत याची खात्री करता येईल.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत असलेले जोडपे, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना लवकरच लग्नबंधनात अडकणार? त्यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आनंदाचा क्षण काही क्षणांतच शोकांतिकेमध्ये बदलून गेला. नातवाच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत आलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीचा मुलुंडमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
विशाल आणि अक्षया, एकाच मालिकेत एकत्र काम करून मन जुळलं आणि छोट्या पडद्यावर सुप्रसिद्ध असणारी जोडी, खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे खरे सोबती झाले. अगदी नुकतेच काही दिवसांपूर्वीच दोघांनी आपल्या नात्याबद्दल जाहीर…
योग्य मेहनत, कौशल्य आणि सातत्य असल्यास वेडिंग इंडस्ट्रीत यशस्वी करिअर घडवता येते. आज लग्न हा केवळ विधी न राहता भव्य सोहळा बनल्याने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी वाढल्या आहेत.
अलवर जिल्ह्यातील अनोखी घटना समोर आली आहे. वेगवेगळ्या हत्या प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली प्रिया सेठ आणि हनुमान प्रसाद यांना हायकोर्टाच्या आदेशानंतर पॅरोलवर तुरुंगाबाहेर येऊन विवाह करण्याची परवानगी मिळाली आहे.