Mumbai Crime: संशयाच्या भरात तरुणीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू
काय नेमकं प्रकरण?
घडलेली घटना ही उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यातील फफूंद पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. सकाळी मुलगी बराच वेळ खोलीबाहेर न आल्याने कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना बेडवर ५ फूट लांब सापाची कात कपड्यांमध्ये गुंडाळलेली आढळली. जवळच बांगड्या आणि सिंदूर सांडलेले दिसले. त्यांनतर बातमी पसरताच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही महिलांनी पूजापाठ सुरु केला. तर काही लोक भीतीने त्या घराकडे जाण्यासही घाबरू लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कुटुंबीयांनी पोलिसांना पाचारण केले.
पळून जाण्याचा निर्णय
त्यांनतर पोलिसांनी तपास सुरु केला असून तेव्हा या प्रकरणातील ‘फिल्मी’ सत्य समोर आले. पोलिसांना खोलीत कोणत्याही संघर्षाच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यांनतर तरुणीचे गावातीलच एका तरुणाशी प्रेमसंबंध होते, कुटुंबाचा या लग्नाला विरोध असल्याने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता.
मुलीने घेतला अंधश्रद्धेचा फायदा
तरुणीने जाणीवपूर्वक सापाची कात मिळून ती बेडवर ठेवली होती. तिला माहित होते की, ग्रामीण भागात अश्या गोष्टींवर लवकर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे तिने हा कट रचला. लोकांनी तिच्या बेपत्ता होण्याला ‘रहस्यमयी’ वळण द्यावे आणि तिचा शोध घेऊ नये असा तिने कट रचला. ही संपूर्ण घटना एखाद्या थ्रिरल चित्रपटासारखीच आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती?
पोलिसांनी सांगितले की, घडलेला सर्व प्रकार तरुणीने रचलेला एक बनाव होता. ती नागीण बनल्याची चर्चा पूर्णपणे निराधार आहे. आम्ही तरुणीचा मोबाईल सर्व्हिलन्सवर लावला असून लवकरच तिचा शोध घेतला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
Ans: उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका गावात.
Ans: बेडवर सापाची कात, बांगड्या आणि सिंदूर ठेवून तरुणीने बनाव रचला.
Ans: तरुणी प्रियकरासोबत पळून गेल्याचे स्पष्ट झाले.






