• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Dangerous Chemical Found In Passengers Bag At Mumbai Airport

मुंबई विमानतळावरील प्रवाशाच्या बॅगेत आढळलं धोकादायक रसायन; ग्राउंड स्टाफच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका प्रवाशाच्या बॅगेत हायड्रोजन स्पिरीट आढळलं. या रसायनामुळे विमान ब्लास्ट होण्याची शक्यता होती. मात्र ग्राउंड स्टाफच्या दक्षतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 18, 2024 | 11:35 AM
मुंबई विमानतळावरील प्रवाशाच्या बॅगेत आढळलं धोकादायक रसायन (फोटो सौजन्य - pinterest)

मुंबई विमानतळावरील प्रवाशाच्या बॅगेत आढळलं धोकादायक रसायन (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड स्टाफच्या दक्षतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. मुंबई विमानतळावरील एका प्रवाशाच्या बॅगेत एक धोकादायक रसायन आढळलं. या रसायनामुळे विमानतळावर मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. मात्र ग्राउंड स्टाफने वेळीच या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आणि पोलिसांनी संबंधित प्रवाशाला विमानातून खाली उतरवलं. या घटनेनंतर प्रवासी आणि त्याच्यासह इतर 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा-न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच वकिलाचा हार्ट अटॅकने मृत्यू; नागपुरातील घटना

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. ग्राउंड स्टाफच्या दक्षतेमुळे या अपघातात विमानातील शेकडो प्रवासी थोडक्यात बचावले. सामान लोड करताना एका प्रवाशाच्या बॅगेत हायड्रोजन स्पिरीट आढळलं. सामान लोड करण्यापूर्वीच या प्रवाशाच्या बॅगेने पेट घेतला. त्यामुळे ग्राउंड स्टाफने बॅग इतर बॅगपासून वेगळी केली आणि विमानतळ प्राधिकरणाला या घटनेबाबत माहिती दिली. सीआयएसएफ टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी प्रवाशाला त्याच्या बॅगेसह विमानातून खाली उतरवले.

प्रवाशाची चौकशी केली असता त्याच्या बगेत हायड्रोजन स्पिरीट असल्याचं निष्पन्न झालं. आणि तो हे रसायन काँगोला घेऊन जात होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सहार पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई झोन 8 चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, बॅग तपासण्यात आली. मात्र ती लोड होण्यापूर्वीच ठिणगी पडली आणि बॅगेने पेट घेतला. त्यानंतर बॅग इतर सामानापासून वेगळी करून प्रवाशाला विमानातून खाली उतरवण्यात आले. रसायनाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहे. पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेला आरोपी समीर याला कांगोमध्ये व्यवस्थापकपदी नोकरी मिळाली होती. त्यामुळे तो इथोपियावरून कांगोला जाणार होता.

हेदेखील वाचा-डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्यसेवा कोलमडली; अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

डीसीपी दीक्षित गेडाम यांनी पुढे सांगितलं की, कांगो येथील नवीन शर्मा याने मुंबईतून येताना एक बॅग आणण्यास सांगितली होती. वेगवेगळ्या लोकांच्या मदतीने हे पार्सल समीर बिस्वासपर्यंत पोहोचवण्यात आले. याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला पाचवा आरोपी अखिलेश यादव हा अंधेरीचा रहिवासी आहे. नंदन यादव यांच्यासोबत अखिलेश यादव विमानतळावर गेले. दोघांनी मिळून ते पार्सल प्रवाशी समीर बिश्वास याला दिले. विमानात रसायने पोहोचणे ही गंभीर बाब आहे. विमानतळावरील चुकीची चौकशी करण्यात येत आहे. रसायनांनी भरलेली बॅग चेक इन करण्यापूर्वी तपासली गेली पाहिजे. समीर बिस्वास नावाचा प्रवासी इथियोपियाच्या फ्लाइटने काँगोला पार्सल घेऊन जाणार होता. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाचही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांची एक चूक आणि विमान हवेतच ब्लास्ट झालं असतं. विमानात बसण्यापूर्वी प्रवाशाचे संपूर्ण सामान तपासले जाते. मग तरीही विमानतळावरील अधिकाऱ्यांनी या प्रवाशाची बॅग तपासली नाही का, याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Dangerous chemical found in passengers bag at mumbai airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • Mumbai
  • mumbai airport
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
4

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.