• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Abhijeet Sawant Was Scared After Winning Indian Idol 1 Know Here Reason

‘इंडियन आयडल १’ जिंकल्यानंतर का घाबरला Abhijeet Sawant ? म्हणाला, ‘ते माझे आयुष्य उध्वस्त करतील..’

गायक अभिजीत सावंतने २००४ मध्ये 'इंडियन आयडल १' हा संगीत रिअ‍ॅलिटी शो जिंकला होता. त्या काळात त्याला एका गोष्टीची भीती वाटत होती, ती नक्की काय आहे हे गायकाने आता उघड केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 26, 2025 | 10:35 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘इंडियन आयडल १’ जिंकल्यानंतर घाबरला अभिजीत सावंत
  • अभिजीत सावंतने व्यक्त केले मत
  • ‘इंडियन आयडल १’ ने बदलले गायकाचे आयुष्य
 

२००४ मध्ये “इंडियन आयडल सीझन १” जिंकल्यानंतर अभिजीत सावंत राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाला. परंतु, त्याचे चाहते या मोठ्या विजयाचा आनंद साजरा करत करत असताना, गायक थोडा घाबरला देखील होता. त्याने अलिकडच्या मुलाखतीत यामागील कारण स्पष्ट केले आहे. त्याच्या मते, त्याला भीती होती की इतकी लोकप्रियता मिळवल्यानंतर, एक प्रसिद्ध गायक म्हणून त्याला दीर्घकालीन प्रोजेक्टसाठी स्वाक्षरी करून तो फसेल आणि नंतर त्याला बाहेर काढू शकणार नाही.

अभिजीत सावंतने ‘गाना’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “इंडियन आयडल १” हा गायन रिअ‍ॅलिटी शो जिंकल्यानंतर तो घाबरला होता कारण त्याला भीती होती की एक संगीत लेबल त्याला दीर्घकालीन करारात अडकवेल आणि त्याचे करिअर उद्ध्वस्त करेल. गायकाने सांगितले की जो कोणी त्याला मोठ्या रकमेची ऑफर देईल त्याला तो संशयाने पाहतो.’ असे गायक म्हणाला आहे.

Tanya Mittal ची मिमिक्री करणे पडले भारी, जेमी लिव्हरने घेतला सोशल मीडियावर ब्रेक; म्हणाली ‘मिळालेल्या प्रेमासाठी…’

मुली अभिजीत सावंतच्या प्रेमात पडत होत्या

गायक पुढे म्हणाला, “२० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण मला आठवतंय तोपर्यंत मला वाटलं होतं की मी हा शो जिंकेन. पण आयुष्यबदलल्यामुळे मी घाबरले होतो. ते बिग बॉससारखे नव्हते, जिथे तुम्हाला बाहेरचे जग माहित नसते. मी पाहिले की लोक माझ्यासाठी कसे वेडे होत होते आणि मुली माझ्या प्रेमात कशा पडत होत्या. मी एका छोट्या समाजातून आला आहेस, जिथे सहा महिने एका कोपऱ्यात बसून चहा पीत असे. आज, संपूर्ण देश तुला पाहत आहे आणि ओळखत आहे हे सगळं माझ्यासाठी वेगळं होत.”

अभिजीत सावंत का घाबरला?

गायकाने पुढे स्पष्ट केले, “शो नंतर आम्हाला काय मिळेल याची आम्हाला कल्पना नव्हती. आजची पिढी अधिक आत्मविश्वासू असली तरी, आम्हाला भरपूर पैसे देऊ करणाऱ्यांच्या हेतूंबद्दल आम्हाला शंका होती. आम्हाला काळजी होती की ते फसवणूक करत असतील, मी जिंकण्यापूर्वीच, जेव्हा मला प्रोजेक्ट्स मिळणार होता, तेव्हा माझ्या कुटुंबातील अनेकांनी मला कोणत्याही उत्पादन किंवा अल्बम करारावर स्वाक्षरी करू नये असे सांगितले. मला भीती होती की ते असा करार करतील ज्यामुळे मी अडकून पडेन आणि माझे भविष्य उद्ध्वस्त होईल.”

“जनावरांसारखं वागू नका वागू…” ग्वाल्हेरमध्ये Live संगीत दरम्यान संतापले कैलाश खेर; लोकांची गर्दी पाहून राग अनावर

अभिजीत सावंतची प्रसिद्ध गाणी

अभिजीतने खुलासा केला की शो जिंकल्यानंतर त्याचे आयुष्य खूप बदलले. तो घरीही जाऊ शकला नाही कारण शो संपल्यानंतर त्याला भेटण्यासाठी लोकांची लांब रांग असायची. “त्यावेळी, मला वाटले होते की ते मला ५-१० वर्षांचा करार करतील, मग मी अडकून पडेन, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे संपतील आणि मला यातून बाहेरही पडता येणार नाही, पण तसे झाले नाही. मी ५-६ वर्षे सोनीमध्ये राहिलो.” गायकाने “मोहब्बतें लुटौंगा,” “मर जवान मित जवान” (आशिक बनाया आपने), आणि “हॅपी एंडिंग” (तीस मार खान) सारखी हिट गाणी गायली आहेत.

 

 

 

Web Title: Abhijeet sawant was scared after winning indian idol 1 know here reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • abhijeet sawant
  • entertainment
  • Famous Singer

संबंधित बातम्या

‘O Romeo’ने रिलीज होण्यापूर्वीच उडवली खळबळ; निर्माते Advance Booking मधूनच झाले मालामाल
1

‘O Romeo’ने रिलीज होण्यापूर्वीच उडवली खळबळ; निर्माते Advance Booking मधूनच झाले मालामाल

“रजनीकांतसारखा प्रसाद देईन…” करण जोहरच्या ‘त्या’ कृतीमुळे भडकला गोविंदा? इशारा देत स्पष्टच म्हणाला…
2

“रजनीकांतसारखा प्रसाद देईन…” करण जोहरच्या ‘त्या’ कृतीमुळे भडकला गोविंदा? इशारा देत स्पष्टच म्हणाला…

गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक! अभिनेता श्रेयस तळपदेसोबत 12 जणांविरुद्ध FIR दाखल
3

गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक! अभिनेता श्रेयस तळपदेसोबत 12 जणांविरुद्ध FIR दाखल

व्हॅलेंटाईन डेसाठी खास ‘दो दीवाने शहर में’ मधील ‘वजह बेवजह’ गाणं रिलीज; मृणाल-सिद्धांतची दिसली केमिस्ट्री
4

व्हॅलेंटाईन डेसाठी खास ‘दो दीवाने शहर में’ मधील ‘वजह बेवजह’ गाणं रिलीज; मृणाल-सिद्धांतची दिसली केमिस्ट्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Anil Ambani ED Investigation: अंबानी दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; ED ने अनिल आणि टीना अंबानींना बजावले समन्स

Anil Ambani ED Investigation: अंबानी दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; ED ने अनिल आणि टीना अंबानींना बजावले समन्स

Feb 11, 2026 | 12:06 PM
स्वच्छ, सुंदर, सुरक्षित नांदेडसाठी प्रयत्न करणार; नवनियुक्त महापौरांचे नांदेडकरांना आश्वासन

स्वच्छ, सुंदर, सुरक्षित नांदेडसाठी प्रयत्न करणार; नवनियुक्त महापौरांचे नांदेडकरांना आश्वासन

Feb 11, 2026 | 12:05 PM
Samsung Galaxy Event 2026: काउंटडाउन सुरू! कंपनीने आगामी ईव्हेंटची तारीख केली जाहीर, पॉवरफुल Galaxy S26 ची प्री-ऑर्डर सुरू

Samsung Galaxy Event 2026: काउंटडाउन सुरू! कंपनीने आगामी ईव्हेंटची तारीख केली जाहीर, पॉवरफुल Galaxy S26 ची प्री-ऑर्डर सुरू

Feb 11, 2026 | 12:04 PM
Nashik News : रुग्णांच्या जीवाशी खेळ! शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात कालबाह्य औषधे 

Nashik News : रुग्णांच्या जीवाशी खेळ! शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात कालबाह्य औषधे 

Feb 11, 2026 | 11:58 AM
Vande Mataram News: ‘वंदे मातरम्’बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; राष्ट्रगीतापूर्वी वाजवणे अनिवार्य, नवीन नियमावली जाहीर

Vande Mataram News: ‘वंदे मातरम्’बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; राष्ट्रगीतापूर्वी वाजवणे अनिवार्य, नवीन नियमावली जाहीर

Feb 11, 2026 | 11:48 AM
नगरसेवकांनो, जनतेशी नाळ जोडा…; खासदार अशोक चव्हाणांचा नवीन नगरसेवकांना मोलाचा सल्ला

नगरसेवकांनो, जनतेशी नाळ जोडा…; खासदार अशोक चव्हाणांचा नवीन नगरसेवकांना मोलाचा सल्ला

Feb 11, 2026 | 11:39 AM
Indian Mutual Fund Market: गुंतवणूकदारांचा कल बदलला? इक्विटी कमी, सोन्याकडे वाढता कल

Indian Mutual Fund Market: गुंतवणूकदारांचा कल बदलला? इक्विटी कमी, सोन्याकडे वाढता कल

Feb 11, 2026 | 11:28 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.