वडगाव शहरातील एका २२ वर्षीय युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तब्बल दहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला वडगाव मावळ पोलिसांनी अखेर अटक करण्यात यश मिळविले आहे.
महाराष्ट्र सरकारने दक्षिण मुंबईतील २३ मजली 'एअर इंडिया भवन' अधिकृतपणे विकत घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हस्तांतरणाचा करार पूर्ण झाला असून, या इमारतीचा वापर मंत्रालयाच्या विस्तारासाठी केला जाईल.
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाठ टोल नाका परिसरात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
लातूर जिल्ह्याच्या हवाई संपर्क व्यवस्थेलानवी दिशा देणारा आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, लातूर विमानतळाच्या सर्वांगीन विकासासाठी ५६.७४ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला…
२३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील अवैध दारू विक्री आणि निर्मिती केंद्रांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साखर उद्योगाच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे अमित शहा यांची भेट घेतली. सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत साखर उद्योगासमोरील आर्थिक आणि धोरणात्मक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मोफत गणवेश योजनेत राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतिकारी बदल केले आहेत.
वाईन शॉपबाहेर दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणावर काचेच्या बाटल्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. तसेच मी भाई आहे म्हणत परिसरात दहशत पसरवली.
अवैध धंद्यातूनच पुण्यात विषारी दारुने २२ निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. राज्याचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवत असल्यामुळेच सगळीकडे बेबंदशाही माजली आहे, असा घणाघाती आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंदाने मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय चिमुरडीवर तिच्याच सख्ख्या चुलत मामेभावाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हडपसर तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत विषारी हातभट्टी दारू सेवन केल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारू दुर्घटनेतील ४ मुख्य आरोपींना पिंपरी न्यायालयाने ८ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिथेनॉल रासायनिक दारूमुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा आता जवळपास सुटला आहे. केवळ दोन ते तीन जागांवर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि सीआयडी या दोघांवरही जोरदार टीका केली आहे. सीआयडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, रोहित यांनी या यंत्रणेला 'अकार्यक्षम' आणि 'व्यवस्थेवरील बोजा' असे…
नाशिकच्या चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मोठा राडा झाला आहे. पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार आणि अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले…
वाढता उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित भाव, अपुरा वीजपुरवठा आणि नैसर्गिक संकटांच्या छायेमुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी अक्षरशः आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्यावर दिनांक २३ मे रोजी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे तुळजापूर शहरात खळबळ उडाली आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीमधील भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या दोन्ही पक्षातील इच्छुकांनी हा मतदारसंघ आपल्या वाट्याला यावा, अशी मागणी पक्षाच्या नेतृत्वाकडे केली…
मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि अधिक उत्पादनक्षम इंद्रायणी भात बियाणे सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मावळ अॅग्रोच्या वतीने वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.