विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, यामध्ये पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी २०२५ -२६ च्या पुरवणी मागण्याबाबत बोलताना पुरंदर हवेली मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
गोविंद फड यांनी केलेल्या पोस्टवर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी मुंडेंसह फड यांच्यावर निशाणा साधला.
इंदापूर तालुक्यातील बावडा येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जुन्नर तालुक्यासह आणे-माळशेज पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याचे भाव कमालीचे घसरले आहेत.
पोलिस असल्याचे भासवून तरुणाचे अपहरण करून मारहाण करत पैशांची मागणी करणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
उजनी धरणाच्या निर्मितीसाठी आपली शेती, घरकुल आणि उपजीविकेचे साधन जनहितासाठी अर्पण करणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांवर आता अतिक्रमण हटाव नोटीसा पाठविल्याने संतापाची लाट उसळली आहे.
नीरा नदीवरील सुमारे शतकभर जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्यानंतर नीरा व पाडेगाव परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुन्नर तालुक्यातील ओतूर, रोहोकडी आणि लगतच्या परिसरात सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मात्र, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरण्याऐवजी चिंतेचा ठरत आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीला आणि सेवनाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सने (एएनटीएफ) अल्पावधीतच कात टाकत धडाकेबाज कामगिरी बजावण्यास सुरूवात केली आहे.
महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.