१५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर झाल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आता करजखेडा ग्रामपंचायत निधी अपहार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ९६.५० लाख रुपये असा एकूण १.९३ कोटींचा निधी मंजूर करून खर्चही दर्शविण्यात आला. मात्र, नवीन पाईपलाईन टाकल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पळसप येथे १ मार्च रोजी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे आयोजन शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान व अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्याला प्रथम, सातारा जिल्ह्याला द्वितीय तर चंद्रपूर जिल्ह्याला तृतीय क्रमांक देण्यात आला. जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्यामुळे धाराशिवची वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
गंभीर जखमी रुग्णासाठी १०८ वर संपर्क साधण्यात आला. मात्र बेंबळी ग्रामीण रुग्णालय अवघ्या ३ किमी अंतरावर असतानाही तेथून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास सुमारे १ तास उशीर लागल्याची गंभीर बाब समोर आले…
धाराशिव तालुक्यात २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत झालेल्या मार्गदर्शन बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२० पिकविमा प्रकरणात बॉम्बे उच्च न्यायालय (छत्रपती संभाजीनगर खंडपीठ) यांनी २४ नोव्हेंबर रोजी निकाल देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे २३४ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते.
ग्रामीण भागातील विविध विकासकामांमध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर करून, निकृष्ट कामे करून शासनाचा निधी अपहार केला जात असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून होत आहे.
आरोग्य भरतीत स्थानिक वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांनाच प्रथम प्राधान्य द्या, अशी मागणी भीम पँथर संघटनेचे अध्यक्ष डॉ. सूर्यवंशी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे ६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर झाल्याचे प्रकरण उघकीस आले आहे. या घटनेनंतर ढोकी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन तर दोन शिक्षकांवर गुन्हा नोंदविला आहे.
धाराशिव शहराच्या विकासाच्या प्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जाणार असून, शहरात अत्याधुनिक सहा मजली जिल्हा व सत्र न्यायालय इमारत उभारण्यास उच्चस्तरीय समितीने ८९ कोटी ७६ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी…
धारशिव जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्षात राज्याचे माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांच्या राजकारणाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच जबर धक्का बसला आहे. परंडा आणि उमरगा तालुक्यातील दोन अपक्ष सदस्यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यातील वाढत्या वितुष्टामुळे महायुतीतील एकोप्याला तडा गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
धाराशिवमध्ये दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम व ग्रंथ प्रदर्शन-विक्री अशा विविध उपक्रमांची मेजवानी ग्रंथप्रेमींना मिळणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याची माहिती समोर येते. या प्रकारामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारी व कुपोषणाची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तुळजापूर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर देहविक्रीचा काळा धंदा खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका प्रियंकाताई गंगणे यांनी केला. यासंबधित तपास आणि कारवाईची मागणी समस्त नागरिकांनी केली आहे. सविस्तर बातमी वाचा.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व मल्हार पाटील यांनी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे शिवसेना नेते तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली.
धाराशिव जिल्ह्यात ११ ते २७ फेब्रुवारीदरम्यान पोलीस भरती प्रक्रिय सुरु झाली असून १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहे.
धाराशिवच्या राजकीय पटावर नुकताच उमटलेला विजय हा याच जिद्दीचा सुवर्णअध्याय ठरला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही भावना व्यक्त केली आहे.