Farmers Crisis: पावसाने हुलकावणी दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून पिकांच्या नुकसानीमुळे चिंता वाढली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी…
Dharashiv Politics: बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. कळंब नगर परिषदेतील १० नगरसेवकांपाठोपाठ धाराशिव शहरातील नगरसेवक फोडण्याचा भाजपचा प्लॅन या ऐनवेळच्या…
Dharashiv Farmers : धाराशिव जिल्ह्यातील तब्बल २१ हजार शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १८३.८५ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट…
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी ७,५३४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सुमारे ७,५०० रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. केवळ सामंजस्य करारांपुरते मर्यादित न राहता ‘MoU ते प्रत्यक्ष गुंतवणूक, उद्योग…
Dharashiv News: वीजचोरीविरोधातील कारवाईत अपयश, थकबाकी वसुलीतील दिरंगाई तसेच स्मार्ट मीटर पडताळणी, ट्रान्सफॉर्मर बिघाड आणि फिडर ट्रिपिंगसह विविध कामांतील त्रुटींवर महावितरणने कठोर भूमिका घेतली आहे. २४ ऑगस्टच्या आदेशानुसार धाराशिवचे अधीक्षक…
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिक दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या व्यावसायिकांना हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईविरोधात धाराशिव काँग्रेसने आंदोलन केले. स्थानिकांचा रोजगार अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली.
Dharashiv Zilla Parishad: धाराशिव जिल्ह्यात महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने राज्यातील पहिली अभिनव योजना हाती घेतली आहे. उमेद अभियानातील सीआरपींना प्रत्येक यशस्वी कर्जप्रकरणामागे १ हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार…
Maharashtra Politics: धाराशिवच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे रामेश्वर शेटे यांनी शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईतील ‘मातोश्री’वर झालेल्या…
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील निविष्ठा वितरण घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने १५ कृषी अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. भूमिहीन, मयत आणि दुबार लाभार्थ्यांच्या नावावर लाभ वाटप झाल्याचा आरोप असून, आमदार कैलास पाटील यांच्या…
महायुतीतील दोन घटक पक्षांचे कार्यकर्ते धाराशिवमध्ये पुन्हा एकदा आमनेसामने आले. तेरखेडा येथे झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
'आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०' या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी या मॉडेलची राज्यभर अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली...
दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ धाराशिव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आरपीआय (खरात), रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शहरातील अनेक भागांत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद…
कर्जमाफी योजनेपासून अन्यायकारकपणे वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या बाजूने ग्राहक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. संबंधित सहकारी सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्याला तातडीने बेबाकी प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले, मानसिक…
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायतींना सोळाव्या वित्त आयोगाचा निधी मिळणार…
धाराशिव जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्ग-४ संवर्गातील ५६ कर्मचाऱ्यांना अखेर पदोन्नती देण्यात आली आहे. पारदर्शक समुपदेशन प्रक्रियेद्वारे ३७ जणांची आरोग्य सेवक, १६ जणांची कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) आणि…
दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने हरित ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. सध्या जिल्ह्यात सौर, पवन आणि बगॅसवर आधारित १,४२०.९९ मेगावॅट वीज निर्मिती क्षमता कार्यरत असून, आणखी ४८३.७० मेगावॅट…
धाराशिव जिल्ह्यात ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यक्तीची ११ लाख ४६ हजार ९५६ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. 'रियल डेस्क' आणि 'ग्रो इंडिया' या ॲपद्वारे मोठ्या परताव्याचे आमिष…
धाराशिव जवळील येडशी फॉरेस्ट परिसरात अनैतिक संबंधांच्या संशयावरून संतोष देशमुख या ४० वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला आहे. मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा…
धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2025 सोयाबीन पीकविमा प्रकरणात केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने (TAC) विमा कंपनीचे अपील फेटाळून राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा (STAC) निर्णय कायम ठेवला आहे. पात्र शेतकऱ्यांना सात दिवसांत पीकविमा…