IND vs AUS ही मालिका या दोन्ही फलंदाजांसाठी शेवटची मालिका असेल अशी अटकळ आहे. या अटकळींमध्ये, बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात सर्व अटकळ फेटाळून लावण्यात आली आहे.
आता भारतीय संघ १५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून त्यानंतर, दोन्ही देश पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळणार आहेत.
भारतीय संघाचा आगामी दौरा ऑस्ट्रेलियाचा असणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली भाग आहेत. या जोडीच्या भविष्याबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर विराट कोहली आणि रोहित शर्मा पुनरागमन करणार आहेत. या जोडीबाबत भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षकाणे विधान केले आहे.
मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली भारतात परतला आहे. त्याचे भारतात आगमन होताच, विराट कोहलीचा विमानतळ लूक सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे
टीम इंडियाला आता ऑस्ट्रेलियाला जायचे आहे जिथे त्यांना तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू पुनरागमन करतील.
भारताविरुद्ध मालिका सुरु होण्याआधी आता ऑस्ट्रेलिया संघासंदर्भात मोठी एपडेट समोर आली आहे. जरी या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला दोन मोठे धक्के सहन करावे लागले आहेत.
भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे एकदिवसीय मालिकेत विराट कोहली पुनरागामन करत आहे. विराटच्या पुनरागमनवर हरभजन सिंगने भाष्य केले आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारताचा तीन विकेट्सने विजय मिळवला. या पराभवानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाचे मनोबल वाढवले.
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला नियमित कर्णधार पॅट कमिन्सची उणीव भासेल. कमिन्सच्या जागी अष्टपैलू मिचेल मार्शनेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद स्वीकारले आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकूल पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कमबॅक करण्याची संधी आहे.
ऑस्ट्रेलियन महिला संघ आणि भारतीय महिला संघ यांच्यात १२ ऑक्टोबर रोजी, विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर सामना होणार आहे. भारत आपला तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
वैभव सूर्यवंशी या युवा खेळाडू आपल्या षटकार मारण्याच्या शैलीने चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या आतापर्यंतच्या १९ वर्षांखालील क्रिकेट कारकिर्दीमध्ये विदेशी भूमीवर ५० षटकार ठोकले आहेत.
रोहित मुंबईतील शिवाजी पार्क येथे सराव करताना दिसला. 'हिटमॅन'ने नेटमध्ये भरपूर घाम गाळला आणि बचावात्मक शॉट्ससह अनेक चौकार आणि षटकार मारून आक्रमक फलंदाजीचा सराव केला.
रोहित शर्माऐवजी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यावरून आता भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भाष्य केले आहे.
बीसीसीआयकडून अजीत आगरकर यांचा कार्यकाळ वाढवला असून आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून देखील देखील कार्यरत असणार…
टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा आणि महान विराट कोहलीसह स्टार खेळाडूंनीही या मालिकेची तयारी सुरू केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा दीर्घ विश्रांतीनंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणार आहे. तो आगामी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेत अनेक विक्रम काबिज करणार आहे.
वैभव सूर्यवंशी त्याच्या फलंदाजीने जगभरात खळबळ माजवत आहे. परंतु, दुसऱ्या युवा कसोटीत पंचांनी त्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिले, ज्यामुळे वैभव संतापला. बॅटला बॉल न लागताच वैभवला पंचानी बाद ठरवले
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांसाठी १४ जणांचा संघ जाहीर केला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या टी-२० मालिकेत खेळू न शकलेल्या नॅथन एलिस आणि जोश इंगलिस यांचा समावेश आहे.