भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची आघाडीची क्रीडा सौंदर्यप्रसाधने कंपनी एसजीने बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीबी गुरुवारी पुन्हा एकदा आयसीसी औपचारिक पत्र पाठवून टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतात होणाऱ्या सुरक्षेच्या चिंता स्पष्ट केल्या आहेत आणि श्रीलंकेला त्यांच्या सामन्यांसाठी पर्यायी ठिकाण बनवण्याची मागणी केली आहे.
बांगलादेशचा संघ टी२० विश्वचषकासाठी भारतात येणार नाही. दुसरे म्हणजे, बांगलादेशने आपल्या देशात आयपीएलचे प्रसारण आणि थेट प्रक्षेपण करण्यास बंदी घातली आहे. हा वाद आता आणखीनच चिघळतच चालला आहे, सोशल मिडियावर…
४ जानेवारी रोजी पाठवलेल्या पत्रात, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) स्पष्टपणे म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत संघाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता आहेत. म्हणूनच बांगलादेशने भारतात प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs BAN: बांगलादेशने या वर्षासाठी त्यांचे होम कॅलेंडर देखील जारी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघ ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या दौऱ्यावर असेल, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची…
IND A vs BAN A Semi Final: रायझिंग स्टार्स आशिया कप उपांत्य फेरीत भारत 'ए' संघाचा बांगलादेश 'ए' कडून सुपर ओव्हरमध्ये नाट्यमय पराभव झाला. कर्णधाराच्या चुकीने सामना टाय झाला.
आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ चा पहिला सेमीफायनल आज, शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवून जेतेपदाच्या लढतीत स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात…
एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारत अ संघाचा सामना बांगलादेश अ संघाशी होईल. गट टप्प्यात भारत पाकिस्तान अ संघाकडून पराभूत झाला, तर बांगलादेश श्रीलंका…
निगार सुलताना जोती हिने ज्युनियर खेळाडूंवर हल्ला केल्याचे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. निगार सुलताना हिने मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत, यावेळी तिने कर्णधार हरमनप्रीत कौरचे नाव घेतले…
जहांआरा आलम हिने महिला संघाची कर्णधार निगार सुलतानावर संघाच्या खेळाडूंना मारहाण केल्याचा आरोप केला आणि आता तिने बांगलादेशच्या माजी निवडकर्त्या आणि महिला संघाच्या व्यवस्थापक मंजरुल आलमवर लैंगिक छळाचा आरोप केला…
सहकारी जहांआरा आलम हिने दावा केला होता की निगारने ज्युनियर खेळाडूंशी गैरवर्तन केले आणि मारहाण केली. हे प्रकरण बांगलादेश क्रिकेट जगतात चर्चेचा विषय बनले आहे. सुलताना जोती यांनी आता या…
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये नाणेफेक पार पडले आहे. या महिला विश्वचषक 2025 च्या शेवटच्या साखळी सामन्यामध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आशिया कपमध्ये सुपर ४ सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या सामन्यात ३ विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवला इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आशिय कप २०२५ स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक झळकवले.
दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यादरम्यान संजना गणेशन चर्चेत होती. तिने सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहवर प्रेमाचा वर्षाव केला.
बांगलादेशच्या सैफ वगळता इतर कोणीही कमाल करू न शकल्याने भारताने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि त्यामुळे आता श्रीलंका बाहेर गेली आहे. आता कोणता संघ समोर येईल पहावे लागेल
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज सुपर ४ सामन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश आमनेसामने उभे आहेत. भारताने प्रथम फलंदाजी करत बंगालदेशसमोर १६९ धावांचे लक्ष्य दिले आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर ४ सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला विक्रम रचण्याची नामी संधी चालून आली आहे.
आशिया कप २०२५ च्या दुसऱ्या सुपर फोर सामन्यात टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील, कसा आहे रेकॉर्ड