आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विठ्ठल दर्शन रांगेची प्रत्यक्ष पाहणी केली. विशेष म्हणजे, प्रोटोकॉल बाजूला ठेवत त्यांनी…
सध्या संबंधित जिल्हा परिषदांमध्ये प्रथम मुख्याध्यापक पदासाठी शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानंतर अतिरिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसह विविध मुक्कामस्थळी जर्मन हॅंगर उभारण्यात आले आहेत. यामुळे वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा…
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आंदोलनावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली आहे. रोहित पवारांचे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून केवळ राजकीय…
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच लाख घरकुलांच्या वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ साताऱ्यात होणार असून, कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपकडून ग्रामीण भागात राजकीय संदेश देण्याची तयारी सुरू आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरे आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अशोकराव पाटील यांचा उमेदवारी दिली होती.
माण-खटाव मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.
टोकाचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे आम्ही आज एकत्र आलो आहोत. हे अनेकांना आश्चर्यकारक वाटेल. पण हा निर्णय वैयक्तिक राजकारणासाठी नाही, तर बावधन व शेंदुरजणे भागाच्या स्वाभिमानासाठी घेतला आहे.
Jaykumar Gore meets Dharmaraj Kadadi: सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धर्मराज काडादी यांची भेट घेतली. निवडणुकीत सोबत राहण्याचा शब्द काडादी यांनी दिल्याने भाजपची बाजू भक्कम झाली.
विद्याथींसंख्या कमी असल्याने राज्यातील 600 शाळा बंद होणार असल्याची भीती सभागृहात सदस्यांनी व्यक्त केली. गोरे म्हणाले, २०२५ साठी बदलीप्रक्रिया पूर्ण झाली.
जर आम्ही तुमच्या जमिनीचे घोटाळे उघडकीस आणले तर ते घोटाळे तुम्हाला कुठे नेऊन ठेवतील हे कळणार नाही, असा इशारा जयकुमार गोरे यांनी रोहीत पवारांना दिला आहे.