नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी RSSचे कौतुक केल्याच्या भाषणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पोलीस अधिकाऱ्याने निष्पक्ष राहणे अपेक्षित असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि…
रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल 55 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने पक्षात मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जैन मुनींसाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. संदीप देशपांडे यांनी पांढऱ्या पट्ट्यांऐवजी हिरवी झाडे लावण्याचा प्रस्ताव मांडत जैन समाज आणि नितेश राणे यांच्यावर अप्रत्यक्ष…
Mira Bhayandar Water Crisis : शहरातील तीव्र पाणीटंचाई आणि वारंवार होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात मनसेने मिरा-भाईंदरमध्ये अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. कार्यकर्ते विविध देवतांच्या वेशात महानगरपालिका परिसरात दाखल झाले.
संदीप देशपांडेंच्या भूमिकेवर विरोध दर्शवत जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून "जैन समाज शांतताप्रिय असला याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या नाहीत," असा इशारा त्यांनी दिला आहे.…
Raj Thackeray Emotional Message: राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी आहे, परंतु त्यांनी सोशल मीडियावर आधीच एक भावूक संदेश लिहिला आहे. या संदेशाद्वारे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.
माथेरान शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येविरोधात मनसेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले. मनसे शहराध्यक्ष संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. वारंवार वीज खंडित होत असल्याने…
Dombivli railway station bus : लोढा हेवन, निळजे परिसरातील नागरिकांच्या मागणीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निळजे ते डोंबिवली रेल्वे स्थानक ही बंद…
मिरा-भाईंदरमधील तथाकथित ‘आठवा अजूबा’ ब्रीज पुन्हा एकदा चर्चेत आला असून ब्रीजवरील त्रुटींनंतर मनसे आक्रमक झाली आहे. शहराध्यक्ष संदीप राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत ब्रीजची दुरुस्ती करून तातडीने उद्घाटन करण्याची मागणी…
भाईंदर पूर्व येथील स्वर्गीय आनंद दिघे मैदानावर अतिक्रमण आणि गैरवापर होत असल्याचा आरोप समोर आला आहे. सकाळच्या वेळेत मैदानाचा पार्किंगसाठी वापर केला जात असून रात्री परप्रांतीयांचा मुक्काम होत असल्याचा दावा…
कल्याण ग्रामीणमधील खोणी गावात दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी गैरसमजामुळे पक्षप्रवेश झाल्याचा दावा करत पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे. विचारधारा आणि निष्ठा मनसेशीच असल्याचे सांगत त्यांनी घरवापसी केली. या…
माथेरानमधील पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम २०१३ नंतर झालेले नाही. २०२४ मध्ये निविदा काढूनही काम रखडल्याने मनसे आक्रमक झाली असून पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत…
मोठी बातमी समोर येत असून अठरा वर्षांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकावरील रेल्वे परीक्षार्थीना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप धोत्रे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर जालना शहरात शाईफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशाल कॉर्नर परिसरात घडलेल्या या प्रकारानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Bhayander News : शहराच्या प्रवेशद्वारावर काशिमीरा चौकात गेल्या तीन दशकांपासून उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थलांतरित करण्याच्या चर्चेमुळे शहरात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
पनवेल महानगरात मनसेकडून ‘मराठी’ स्टिकर मोहीम राबवली जात असून नव्या नियमांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. या मोहिमेद्वारे मराठीचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.
मराठी सक्तीच्या मुद्द्यावर मनसेने जनजागृती मोहीम सुरू केली असून रिक्षांवर मराठीतील संदेश लावण्यात आले आहेत. या उपक्रमातून मराठी भाषेचा प्रचार आणि वापर वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (२४ मार्च) मध्य रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रतिक गोस्वामी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दादर-रत्नागिरी रेल्वे पॅसेंजर सेवा रद्द केल्याने निषेध नोंदवला.