भारत सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीवर भाष्य करताना, शिवसेना (UBT) च्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी म्हटले की, ही बैठक बोलावण्यात विलंब झाला आहे.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी भारताच्या वाढत्या ताकदीची दखल घेत, भारत आता खऱ्या अर्थाने 'ग्लोबल एआय सुपरपावर' बनल्याची कबुली दिली आहे.
US-Israel Iran War: इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा आज 25 वा दिवस आहे. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून होणाऱ्या सागरी वाहतुकीत आलेला व्यत्यय ही संपूर्ण जगासाठी अत्यंत गंभीर चिंतेची बाब बनली…
आज राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत देशातील नागरिकांना माहिती दिली. अनेक भारतीय जहाजे युद्धामुळे अडकली असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी संसदेत नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
Rahul Gandhi : मध्य पूर्व आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये भाषण केले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या भाषणावर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेनंतर आता राज्यसभेमध्ये भाषण करणार आहेत. सध्या सुरु असलेल्या युद्धपरिस्थितीवर ते भारताची भूमिका आणि परिस्थिती मांडणार आहेत.
इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच संस्कृती व नैतिकतेचा ढोल बडवत असतो, त्याच नैतिकतेच्या आधारे संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
Global Crisis 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत मध्य-पूर्वेतील परिस्थितीवर बोलणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
नरेंद्र मोदी याचा हा कार्यकाळ दोन टप्प्यामध्ये विभागलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती,
मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येऊ नये, यासाठी पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. पेट्रोलियम आणि खत पुरवठा अखंड राखण्यावर सरकारचा भर.
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज वरिष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. देशाची ऊर्जा सुरक्षा, कच्चे तेल आणि खतांचा पुरवठा अखंड राखण्यासाठी सरकार रणनीती आखत आहे.
इराणमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इराणने दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचे कौतुक केले. अशाप्रकारे, पंतप्रधान मोदींनी मुक्त नौकानयनाचे रक्षण करण्याची आणि सागरी मार्ग खुले व सुरक्षित ठेवण्याची गरज अधोरेखित केली.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवर संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर या संभाषणाची माहि
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज इराणच्या कॅान्सुलेटला भेट देऊन मुंबईतील इराणचे कॅान्सुल जनरल सईद रझा मोसायब मोतलाघ यांची भेट घेऊन चर्चा केली.
पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत असताना अॅग्रीस्टॅक (शेतकरी ओळख क्रमांक) योजनेत नाव नोंदणी न केलेल्या सुमारे ६१ हजार शेतकऱ्यांवर आता प्रशासनाची नजर असणार आहे.
कोलकातामध्ये 18 हजार कोटींच्या विकसकामांचे लोकार्पण अन् उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार तयारी सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे.
विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर, नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.