राजपाल यादव केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही त्यांच्या साधेपणा, नम्रता आणि विनोदाने मने जिंकतात. अलिकडेच ते वृंदावनमध्ये संत प्रेमानंद महाराजांना भेटले, ज्याचा एक व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला.
Premanand Maharaj : अनेकदा आपला अतिरागच लोकांना आपल्यापासून दूर ढकलतो... लहान-सहान गोष्टींवर तुम्हालाही प्रचंड राग येत असेल तर प्रेमानंद महाराजांनी भक्ताला सांगितलेल्या या उपयाचे तुम्हीही अनुसरण करायला हवे.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी प्रेमानंद महाराजांनी सांगितलेला सोपा उपाय करावा. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर डिटॉक्स होईल.
प्रेमविवाह करूनही तुमचं सतत भांडण होत असेल, एकत्र राहताना काही गोष्टी चुकत असतील तर तुम्ही या नात्याचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. प्रेमानंद महाराजांनी नात्यातील कडवटपणा दूर करण्यासाठी टिप्स दिल्या…
पती पत्नीच्या नात्यामध्ये नेहमी पुरुषच नाही तर काही वेळा महिला देखील खोटं वागतात किंवा पती मानसिक त्रास देतात. यावर प्रेमानंद महाराजांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.
प्रेमानंद महाराज यांच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय संघाची अष्टपैलू स्नेह राणा हिने प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेतले. विश्वचषकामध्ये लीग सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली होती.
वृंदावनातील श्री राधा केली कुंज आश्रमात प्रेमानंदजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त दररोज जमतात. पण महाराजजींना भेटण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या सविस्तर.
Premanand Maharaj Crying Video : वृदांवनचे लोकप्रिय सनातनी मार्गदर्शक प्रेमानंद महाराज यांची प्रकृती बऱ्याच काळापासून ठीक नाही. अशातच ते रडत असतानाचा एक व्हिडिओ त्यांच्याच अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
जर तुम्ही तुमच्या मुलाला रडताना मोबाईल देत असाल तर पालक म्हणून तुम्ही संत प्रेमानंद महाराजांचे ऐकायला हवे. त्यांनी अलिकडेच मुलांना यामुळे होणारे गंभीर नुकसान स्पष्ट केले, नक्की काय आहे सल्ला?
Premanand Maharaj Dhirendra Shastri meet : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी वृंदावनमध्ये जात प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आशिर्वाद घेतले.
गेल्या आठवड्यात 'बिग बॉस १९' मध्ये घरातील सदस्यांना प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी २ चा विजेता एल्विश यादवने भेट दिली. आता अलीकडेच वृंदावनला जाणून त्याने संत प्रेमानंद जी महाराजांशी…
देशाविदेशात ख्याती असणारे प्रेमानंद महाराज आजारी असून त्यांना किडनीचा त्रास आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सध्या त्यांचा आजार वाढला असून भक्तांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे, जाणून घेऊया अधिक माहिती
प्रेमानंद महाराजांचे प्रवचन सोशल मिडियावर नेहमीच फार चर्चेत असतात. त्यांची ख्याती देशभर इतकी पसरली आहे की, मोठमोठे सेलिब्रिटीही त्यांना पाहण्यासाठी वृंदावनाला भेट देतात. आपल्या प्रवचनांद्वारे आणि सत्संगाद्वारे प्रेमानंद महाराज लोकांना…
भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव याने प्रेमानंद महाराजांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे अभिनेता मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. अभिनेता नक्की प्रेमानंद महाराजांबद्दल काय म्हणाला हे आपण आता जाणून…
शिल्पा शेट्टी आणि राज कुंदरा यांच्यावर मोठे मोठे आरोप लागत असताना दुसरीकडे आता ते दोघेही प्रेमानंद महाराज यांच्या भेटीला गेले होते. सध्या या दोघांचा व्हिडिओ प्रेमानंद महाराज यांच्या यूट्यूब चॅनेलवर…
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रा सोबत प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनला पोहोचली. पण त्याच दरम्यान राज कुंद्राने असे काही सांगितले की सर्वांनाच धक्का बसला.
जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचे मूल तुमचे ऐकत नाही, तर तुम्ही एकदा संत प्रेमानंद महाराजांचे ‘हे’ म्हणणे वाचाच. कारण त्यांनी यामागील महत्त्वाचे कारण सांगितले आहे, जाणून घ्या पालकांसाठी टिप्स
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, प्रेमानंद जी महाराजांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी मुलांच्या मेंदू आणि पोटासाठी का फायदेशीर आहे हे स्पष्ट केले आहे, जाणून घ्या तथ्य
प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडनी खराब होत्या. डॉक्टरांकडून ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी सकारात्मक पद्धतीने आयुष्य जगायला सुरूवात केली आणि त्याचा परिणाम काय आणि कसा झाला जाणून घ्या
वृंदावनातील संत प्रेमानंद महाराज त्यांच्या विधानांमुळे सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी १०० पैकी फक्त चार मुली शुद्ध आहेत, असे एका व्हिडिओत म्हटले होते.