१५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीची सुरुवात चांगली झाली. आंध्रविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून त्याने दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
२०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचा आंध्र विरुद्धचा पहिला सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने इतिहास रचला आहे. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-१ वर विराट कोहलीने चौकार मारून लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,०० धावा…
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर क्रीडा क्षेत्रातील दोन दिग्गजांची भेट झाली. अर्थातच ही भेट फुटबॉलपटू मेस्सी आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची होती. चला या ऐतिहासिक भेटीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने माजी भारतीय खेळाडू गुरशरण सिंगच्या कामगिरीचे स्मरण करताना म्हटले की, जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि क्रिकेटबाबत काही घटना सांगितल्या.
भारताने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तिसऱ्या एकडीसविय सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यात भारता दिग्गज फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावा पूर्ण केल्या आहेत.
कोहलीने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८४ शतके ठोकली आहेत आणि सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून तो अजूनही १६ शतके दूर आहे. सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकण्यासाठी कोहलीला १७ शतके करावी लागतील.
मुशफिकुर त्याच्या १०० व्या कसोटीत शतक झळकावणारा जगातील ११ वा खेळाडू बनला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अद्याप कोणत्याही भारतीयाने या यादीत आपले नाव जोडलेले नाही.
सिडनी येथील क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीने कुमार संघाकाराचा विक्रम मोडीत काढला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना २५ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीला इतिहास रचण्याची मोठी संधी असणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत फक्त एकाच फलंदाजाने द्विशतक झळकावले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यात पाच फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत.
भारतीय संघ बराच काळानंतर एकदिवसीय सामना खेळत आहे. या दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी युवा फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill) कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवार, १९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार भारतीय फलंदाजांनी नेहमीच आक्रमक फलंदाजी केली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकवले. यासह त्याने डॉन ब्रॅडमनसह सचिन तेंडुलकर यांच्या यादीत सामील झाला.
भारत अजूनही जागतिक ट्रॉफीपासून दूर आहे आणि हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने घरच्या मैदानावर हे यश मिळवले तर परिस्थिती बदलू शकते असे तेंडुलकरला वाटते. महिला विश्वचषकात २८ गट सामने राउंड-रॉबिन…
सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारख्या महान फलंदाजांचे पुत्र एकमेकांसमोर येतात तेव्हा तो सामना अविश्वसनीयपणे खास बनतो. कर्नाटकातील अलूर येथे के. थिम्मप्पैया मेमोरियल स्पर्धा सुरु आहे.
माजी महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने नुकतेच सानिया चांडोकशी लग्न केले. लग्नानंतर अर्जुन पहिल्यांदाच मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आला आणि त्याने गोलंदाजीतही धुमाकूळ घातला.
महान फलंदाज सचिन तेंडुलकर बीसीसीआयचे अध्यक्ष होणार असल्याचे चर्चा सुरु आहे. पण आता त्यांच्या व्यवस्थापन फर्मने अशा सर्व चर्चावर आता मोठे विधान केले आहे.
फलंदाजीतील सर्वात मोठा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत ३४३५७ धावा केल्या. या धावांमध्ये १०० आंतरराष्ट्रीय शतके देखील समाविष्ट आहेत. हा विक्रम सर्वात खास आणि सर्वात मोठा…