या सभेला महाराष्ट्रातील किमान चार ते पाच जण उपस्थित होते,त्यात एका प्रमुख विचारवंताचाही समावेश होता.हा विचारवंत भारत जोडो मोहिमेशी संबंधित होता. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या या मोहिमेत…
विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या निकालामध्ये महायुतीला मोठा विजय मिळला. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करणाऱ्या पाच आमदारांना पराभव स्वीकारावा लागला.
आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून २८८ मतदारसंघातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्सफुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मतदानाचा हक्क जनसामान्यांपासून अगदी सेलिब्रिटी, राजकारणी आणि बिझनेसमन्सपर्यंत…
मतदारांना आता फक्त एका क्लिकवर सर्व माहिती मिळू शकेल. पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करतील अशी आशा आहे. लिंकवर मतदारांना मतदान केंद्राचे रिअल टाइम अपडेट्स…
आपल्याला विकासाची कामे मार्गी लावायचे आहे. राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू करायचा आहे, असं वक्तव्य भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी मतदारांशी संवाद साधताना केलं आहे. गावांत कर्डिलेंचं जल्लोषात स्वागत करण्यात…
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधानसभेच्या दृष्टीने आज (7 नोव्हेंबर) वचननामा जाहीर करण्यात आला आहे. आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वचननाम्याचे अनावरण झाले आहे.
भाजपनंतर आता इंडिया आघाडीनेही निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि JMM चे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात 7 गॅरंटी देण्यात आल्या आहेत.
विधानसभेच्या या निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अतीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. अशातच सुमेध भवार यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला
गेल्या पाच वर्षात बदललेल्या राजकीय समीकरणात आज घडीला भारतीय जनता पार्टीचे दोन कार्यकर्ते आमने सामने आहेत. नवराष्ट्र मल्टीमीडिया च्या संपादक प्रतिभा चंद्रन यांनी प्रशांत ठाकूर यांची घेतलेली मुलाखत.
जनतेनेच आता पुन्हा अनिल भाईदास पाटील यांना मतधिक्याने विजयी करण्याचे ठरवले आहे. यावेळी आपल्या जनतेवर आपला विश्वास असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.
महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीनंतरही महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत संभ्रम कायम आहे. उद्या पुन्हा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात चर्चा करणार आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष समीर भुजबळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर झाल्यास झाली होती या यादीमध्ये अहमदनगर शहर विधानसभा साठी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे.